शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

'मराठा समाजाला आरक्षण मिळणार याची खात्री काय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 16:41 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त आकड्यांची घोषणा करतात, ते खोटे बोलत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. सरकारने 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचा सरकारचा दावा खोटा असल्याचेही राज म्हणाले. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणावरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. मराठा समाजाला नोकरीत 16 टक्के आरक्षण मिळेल याची खात्री काय? असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाबाबत कोणताच राजकीय पक्ष खरे सांगत नसल्याचेही ते म्हणाले.

राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी आज जालन्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हा माणूस जसा होता, तसा आता राहिला नाही. पंतप्रधान होताच मोदी पूर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच त्यांच्याविषयीची माझी भूमिकाही बदलल्याचे राज ठाकरेंने म्हटले. तसेच सरकार तरुणांना मूर्ख बनवत आहे. मराठा समाजाला नोकरीत 16 टक्के आरक्षण मिळेलच याची शाश्वती काय असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केले. मराठा आरक्षणावरुन सर्वच राजकीय पक्ष टोलवाटोलवी करत असल्याचेही राज यांनी म्हटले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेmarathaमराठाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस