शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अखेर शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:51 IST

तेराव्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर शेतक-यांनी रविवारी लाक्षणिक उपोषण मागे घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : सिंचन विहिरीच्या अनुदानासह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या शेतक-यांपुढे अखेरप्रशासन झुकले असून, तेराव्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर शेतक-यांनी रविवारी लाक्षणिक उपोषण मागे घेतले.परतूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर १ जानेवारीपासून जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सवने आणि शेतक-यांनी सिंचन विहिरीचे अनुदान, पाणीटंचाई, मजुरांना कामे, बोंडअळीचे अनुदान देण्यात यावे, यासह विविध मागण्यासाठी लाक्षणीक उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तेराव्या दिवशी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम यांची उपस्थिती होती.या उपोषणादरम्यान शेतक-यांनी जनावरे पंचायत समितीच्या आवारात आणून बांधले होते. तर आंदोलनात सहभागी शेतक-यांनी मुंडण आंदोनन करून प्रशासनाचा दहावा घातला होता. अधिका-यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. तेरा दिवस चाललेल्या आंदोलनास अखेर यश आले.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनgovernment schemeसरकारी योजना