शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

तप्त लोहरस अंगावर पडून ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:12 IST

औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम या स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी भीषण दुर्घटनेत तप्त लोहरस अंगावर पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला.

जालना : औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम या स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी भीषण दुर्घटनेत तप्त लोहरस अंगावर पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला. अन्य नऊ कामगार जखमी झाले.मृत कामगार पूर्णपणे भाजल्याने त्यांची नावे रात्रीपर्यंत कळू शकली नाहीत. या कंपनीत गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान भट्ठीतील तप्त लोहरस एका बकेटमधून क्रेनव्दारे वाहून नेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यात तांत्रिक बिघाड होऊन ती बकेट क्रेनमधून तुटून खाली पडल्याने त्यातील तप्त लोहरस कंपनीत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडला. यात तीन जणांचा भाजून मृत्यू झाला. अन्य नऊ जण जखमी झाले असून त्यांना प्रथम जालन्यातील व नंतर त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य व अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी आले. मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. तेथेही पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शवविच्छेदन शुक्रवारी होईल. उपअधीक्षक सुधीर खिरडकर, चंदनझिरा ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे हे उपस्थित होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAccidentअपघातDeathमृत्यू