शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

जुई धरणात साचलाय ४० टक्के गाळ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:57 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे. सुरूवातीच्या काळात धरणात १० द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता होती. आजरोजी या धरणात केवळ ६ द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता झाल्याची माहिती जुई धरण स्थापत्तीय अभियंता आर. एन. दरबस्तवार यांनी दिली.मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्टच्यावतीने गाळ काढण्यासाठी दोन पोकलॅन उपलब्ध करुण दिले होते. दानापूर येथील जुई धरणाला जलसंधरण मंत्री राम शिंदे यांनी ४ एप्रिल २०१८ रोजी भेट दिली होती. हे धरण गाळ मुक्त करू, असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. त्यानुसार ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात आला होता.हे धरण आजरोजी १०० टक्के कोरडे आहे. हे धरण पूर्णपणे गाळमुक्त करण्यासाठी शासनातर्फे गाळ मुक्त मोहिम हाती घेणे गरजेचे आहे.पूर्णपणे गाळ उपसा केल्यास परिसरातील २५ गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच भविष्यात गाळमुक्त करून समाधान पाऊस झाल्यासही पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. सन १९७६ ते २००० पर्यंत या परिसरात ऊसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. परंतु धरणात जसे जसे गाळ वाढत गेले त्यामुळे धरणाची पाणी क्षमता कामी कमी होत गेली आणि परिसरातील बागायत क्षेत्र ही कमी होत गेले. ही बाब लक्षात घेऊन गाळ मोहिम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई