शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जुई धरणात साचलाय ४० टक्के गाळ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:57 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे. सुरूवातीच्या काळात धरणात १० द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता होती. आजरोजी या धरणात केवळ ६ द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता झाल्याची माहिती जुई धरण स्थापत्तीय अभियंता आर. एन. दरबस्तवार यांनी दिली.मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्टच्यावतीने गाळ काढण्यासाठी दोन पोकलॅन उपलब्ध करुण दिले होते. दानापूर येथील जुई धरणाला जलसंधरण मंत्री राम शिंदे यांनी ४ एप्रिल २०१८ रोजी भेट दिली होती. हे धरण गाळ मुक्त करू, असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. त्यानुसार ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात आला होता.हे धरण आजरोजी १०० टक्के कोरडे आहे. हे धरण पूर्णपणे गाळमुक्त करण्यासाठी शासनातर्फे गाळ मुक्त मोहिम हाती घेणे गरजेचे आहे.पूर्णपणे गाळ उपसा केल्यास परिसरातील २५ गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच भविष्यात गाळमुक्त करून समाधान पाऊस झाल्यासही पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. सन १९७६ ते २००० पर्यंत या परिसरात ऊसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. परंतु धरणात जसे जसे गाळ वाढत गेले त्यामुळे धरणाची पाणी क्षमता कामी कमी होत गेली आणि परिसरातील बागायत क्षेत्र ही कमी होत गेले. ही बाब लक्षात घेऊन गाळ मोहिम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई