शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

चार लाख शेतकऱ्यांसाठी ३४३ कोटी रुपयांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:29 IST

जवळपास ३४३ कोटी रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात वादळी वारे तसेच परतीच्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पंचनाम्या नंतर जालना जिल्ह्यात जवळपास ४०० कोटी रूपये मदतीसाठी हवे होते. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्यानुसार आतापर्यंत जवळपास ३४३ कोटी रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.जालना जिल्ह्यात प्रारंभी पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मध्यंतरी थोडा- फार पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या होत्या. या पेरण्या केल्यानंतर पिकांची वाढही यावेळी चांगली होती. त्यात सोयाबीन तसेच मूग इ. पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर या परतीच्या पावसामुळे डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचेही पंचनामे करण्यात आले. यावेळी मोसंबीलाही या वादळी वारे आणि परतीच्या पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले.हे सर्व नुकसान झाल्याने शेकतरी हवालदिल झाला होता. शासनाने त्वरित मदत द्यावी यासाठी केंद्र सरकारने त्यांचे एक पथकही दौºयावर पाठविले होते. या पथकाचा अहवाल तसेच राज्यातील कृषी तसेच महसूल विभागाने केलेले संयुक्त पंचनाम्यांच्या आधारे जालना जिल्ह्यात चारशे कोटी रूपयांचे अंदाजित नुकसान झाल्याचे पुढे आले होते.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना