शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

चार लाख शेतकऱ्यांसाठी ३४३ कोटी रुपयांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:29 IST

जवळपास ३४३ कोटी रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात वादळी वारे तसेच परतीच्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पंचनाम्या नंतर जालना जिल्ह्यात जवळपास ४०० कोटी रूपये मदतीसाठी हवे होते. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्यानुसार आतापर्यंत जवळपास ३४३ कोटी रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.जालना जिल्ह्यात प्रारंभी पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मध्यंतरी थोडा- फार पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या होत्या. या पेरण्या केल्यानंतर पिकांची वाढही यावेळी चांगली होती. त्यात सोयाबीन तसेच मूग इ. पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर या परतीच्या पावसामुळे डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचेही पंचनामे करण्यात आले. यावेळी मोसंबीलाही या वादळी वारे आणि परतीच्या पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले.हे सर्व नुकसान झाल्याने शेकतरी हवालदिल झाला होता. शासनाने त्वरित मदत द्यावी यासाठी केंद्र सरकारने त्यांचे एक पथकही दौºयावर पाठविले होते. या पथकाचा अहवाल तसेच राज्यातील कृषी तसेच महसूल विभागाने केलेले संयुक्त पंचनाम्यांच्या आधारे जालना जिल्ह्यात चारशे कोटी रूपयांचे अंदाजित नुकसान झाल्याचे पुढे आले होते.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना