शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

खांब पडल्याने ३० गावांचा वीजपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:56 IST

जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले. यामुळे गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळाने थैमान घातले आहे. सोमवारी, मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे गावातील आणि शेतवस्तीमधील विद्युत खांब खाली कोसळले आहेत.यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यास अडचणी येत आहेत. विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याने अपघात होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली.वीजपुरवठा विकस्ळीत झाल्याने ग्रा.पं. पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-याचा फटका बसला असून या मुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.जाफराबाद ग्रामीण या सोबत माहोरा, टेंभुर्णी येथील ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत विविध भागांत जवळपास वीस पेक्षा अधिक विद्युत खांब खाली पडून नुकसान झाले आहे.उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उकाडा वाढला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण