शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खांब पडल्याने ३० गावांचा वीजपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:56 IST

जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले. यामुळे गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळाने थैमान घातले आहे. सोमवारी, मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे गावातील आणि शेतवस्तीमधील विद्युत खांब खाली कोसळले आहेत.यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यास अडचणी येत आहेत. विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याने अपघात होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली.वीजपुरवठा विकस्ळीत झाल्याने ग्रा.पं. पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-याचा फटका बसला असून या मुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.जाफराबाद ग्रामीण या सोबत माहोरा, टेंभुर्णी येथील ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत विविध भागांत जवळपास वीस पेक्षा अधिक विद्युत खांब खाली पडून नुकसान झाले आहे.उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उकाडा वाढला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण