शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

निम्न दुधनात १८ टक्के जीवंत पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:10 AM

निम्न दुधना प्रकल्पात केवळ १६.३६ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअवैध पाणी उपसा सुरुच : या भागातील विद्यूत पुरवठा खंडित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पात केवळ १६.३६ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परतूर तालूक्यात यावर्षी पन्नास टक्केही पाउस न झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली नाही. धरण तलाव, विहीरी, बोअर यांची पाणी पातळी आजच उन्हाळा प्रमाणे आहे. मागील वर्षीही पावसाने सरासरी न ओलांडयाने निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा ८० टक्कयाहून खाली होता. यावर्षी तर पूर्ण पावसाळयात केवळ दहा ते बारा टक्के पाणीवाढ झाली होती. उपसा मोठया प्रमाणात व पाण्याची आवक न झाल्याने आता या धरणात जिवंत पाणी साठा केवळ १८.३६ टक्के आहे, तर एकूण पाणी साठा ४२ टक्के आहे. म्हणजे १४७ दलघमी. या पाणी साठयावर आता पुढील आठ नऊ महिने अवलंबून रहावे लागणार आहे. यावर्षी परभणी व सेलूची तहान भागवण्यासाठी तीन वेळा या धरणातून पाणी खाली पात्रात सोडण्यात आले. यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय झाला. यापुढे तरी या पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. या पाण्यावर परतूर सेलू, मंठासह अनेक गावाची तहान अवलंबून आहे. या बरोबरच उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करून या पाण्याच्या भरवशावर उसाचे व ईतर बागायती क्षेत्र वाढवले आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाई