शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जालना जिल्ह्यात ११२४ गुन्हेगार ‘वॉन्टेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:33 IST

जिल्ह्यात तब्बल ११२४ गुन्हेगार ‘वॉन्टेड’ असून ते आजही खुलेआम फिरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पोलिसांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी अद्यापही ती पूर्णपणे आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलेले नाही. आजही जिल्ह्यात तब्बल ११२४ गुन्हेगार ‘वॉन्टेड’ असून ते आजही खुलेआम फिरत आहेत. त्यांना गजाआड करण्यासाठी पोलिसांनी विशेष शोध मोहीम हाती घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.चोरी, दरोडे, घरफोडीसह लुटमारीच्या घटना मागील काही दिवसांत जास्त घडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर गुन्ह्यांसह मारामारी, धमकी यासारख्या गुन्ह्यांची संख्याही वाढली आहे. असे असले तरी यातील आरोपींना शोधून गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यासाठी जालना पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विशेष पथकांचीही नियुक्ती केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यातील सर्व फरारी व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस