शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

भारतासोबत नव्याने मैत्रीची पाकिस्तानच्या पंतप्रधानांची इच्छा, काश्मीरबाबत सुचवला असा तोडगा, मोदी मान्य करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 17:23 IST

India Pakistan Relation: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यताही व्यक्त केली.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यताही व्यक्त केली. एका मीडिया रिपोर्टनुसार शाहबाज शरीफ यांनी समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाचे तत्त्व आणि काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या आधारावर भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शाहबाज शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय समुहाला दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सुविधाजनक भूमिका बजावण्याची मागणी केली.  पाकिस्तानमधील अग्रगण्य अशा डॉन वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या हवाल्याने सांगितले की, शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये नवनियुक्त ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त नील हॉकिन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे मत व्यक्त केले.

शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाच्या सिद्धांताच्या आधारावर भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छितो. या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू-काश्मीर विवादावर न्यायसंगत आणि  शांततापूर्ण तोडगा निघणे अपरिहार्य आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुदायाला या संदर्भात एका सहाय्यकाची भूमिका बजावावी लागेल. कारण हा दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरतेसाठी आवश्यक आहे. दरम्यान, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण बनवण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य आहे आणि कायम राहील, असे भारताने पाकिस्तानला वारंवार ठणकावून सांगितले आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPoliticsराजकारण