शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सिंगापूरमध्ये आत्महत्या २६ टक्क्यांनी का वाढल्या?; जाणून घ्या प्रमुख कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:04 IST

सिंगापूरमध्ये २०२१ मध्ये ३७८ लोकांनी आत्महत्या केली होती.

सिंगापूर : पर्यटननगरी सिंगापूरमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. २०२२ मध्ये या देशात ४७६ जणांनी आत्महत्या केल्या. हा गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक आकडा असल्याचे ‘समरिटन्स ऑफ सिंगापूर’ने (एसओएस) म्हटले आहे. एसओएस ही आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणारी स्वयंसेवी संघटना आहे. 

सिंगापूरमध्ये २०२१ मध्ये ३७८ लोकांनी आत्महत्या केली होती. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये आत्महत्येचे प्रमाण २५.९ टक्क्यांनी वाढले आहे. प्रेमसंबंध, कौटुंबिक, आर्थिक व रोजगाराशी संबंधित समस्यांमुळे लोकांनी इहलोकीची यात्रा संपविल्याचे एसओएसने सांगितले. (वृत्तसंस्था)

आत्महत्येची प्रमुख कारणेमानसिक आरोग्य : उदासीनता, बायपोलर डिसाॅर्डर, स्किझोफ्रेनिया, ऑटिझम, व्यक्तिमत्त्व विकार, कुटुंबातील आत्महत्येचा इतिहास.सामाजिक आरोग्य : नोकरी गमावणे, नातेसंबंध, घटस्फोट, इतरांकडून त्रास दिला जाणे, शोक.शारीरिक आरोग्य : तीव्र शारीरिक वेदना, कर्करोग आणि मेंदूला दुखापत.

सलग चौथ्या वर्षी... सलग चौथ्या वर्षी १० ते १९ वयोगटातील मुले आणि तरुणांच्या मृत्यूचे आत्महत्या हे प्रमुख कारण आहे. म्हणजेच या वयोगटातील मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हे आत्महत्येमुळे झाले. 

टॅग्स :Deathमृत्यूsingaporeसिंगापूर