शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:58 IST

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती सतत वाढत आहे. दरम्यान, आता बाबा वांगाच्या २०२५ सालाच्या भाकिताची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे.

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील लष्कर अलर्ट आहेत, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती सतत वाढत आहे. दरम्यान, आता बाबा वांगाच्या २०२५ सालाच्या भाकिताची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाबाबत बाबा वेंगा यांनी आधीच भविष्यवाणी केली होती. वेंगा यांनी २०२५ सालाबद्दलच्या भाकित्यांमध्ये, पृथ्वीवर एका मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशांचे नाव न घेता, त्यांनी त्यांच्या भाकित्यांद्वारे २०२५ मध्ये युद्धाची भीती व्यक्त केली आहे.

ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती

वेंगा यांनी युरोपचा पाया हादरवून टाकणाऱ्या संघर्षाचा इशारा दिला आहे. त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही, पण आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. जगात अस्थिरता वाढत असताना, अनेक वर्षांपूर्वी केलेली त्यांची भविष्यवाणी आज पुन्हा एकदा चर्चेत आहे. वेंगा यांनी २०२५ मध्ये विनाशकारी भूकंपांचा अंदाजही वर्तवला होता. २८ मार्च रोजी म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला आणि १,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. या भूकंपाचा फटका थायलंडलाही बसला. या ठिकाणी किमान १० जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे.

बाबा वेंगा कोण आहेत?

बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरिया येथे झाला. त्यांचे नाव वांगेलिया पांडेवा गुश्टेरोवा होते. वयाच्या १२ व्या वर्षी एका हिंसक वादळात त्यांची दृष्टी गेली. या घटनेनंतर त्यांना  भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली असा दावा त्यांनी केला. अनेक प्रमुख जागतिक घटनांचे अचूक भाकित करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. त्यांचे निधन १९९६ मध्ये झाले, पण त्यांच्या भविष्यवाण्या अजूनही त्यांचे अनुयायी आणि इतर लोक प्रसारित करतात. काही लोक त्यांच्या विश्वासांवर शंका घेतात, तर काहींना त्याच्या अचूकतेबद्दल आश्चर्य वाटते. ९/११ चे दहशतवादी हल्ले, १९९७ मध्ये राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि कोविड चा प्रसार यासारख्या त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. यामुळे त्यांनी केलेल्या भविष्यवाणीची जगभरात चर्चा होत असते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान