शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 19:35 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली, एक नऊ सदस्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवले आहे. हे शिष्टमंडळ जगभर फिरत भारताविरुद्धच्या लढाईत पाक सैन्याच्या शौर्याचे वर्णन करत आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री तथा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, "जेव्हा दहशतवादी तळांवर हल्ला झाला, तेव्हा आम्हाला वाटले, भारताने अण्वस्त्र हल्लाच केला. भारताने अशी क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली होती, जी अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम होती आणि हा अण्वस्त्र हल्ला आहे की नाही, हे ठरवण्यासाठी आमच्याकडे केवळ काही सेकंदच होते."

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली, एक नऊ सदस्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवले आहे. हे शिष्टमंडळ जगभर फिरत भारताविरुद्धच्या लढाईत पाक सैन्याच्या शौर्याचे वर्णन करत आहे.

लंडन येथे सोमवारी द संडे टाईम्सशी बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या दुहेरी वापराच्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि हा अण्वस्त्र हल्ला आहे की नाही, याचा निर्णय पाकिस्तानला काही सेकंदांतच घ्यावा लागला. अशा परिस्थितीत, आकाशातील क्षेपणास्त्र हल्ल्यांचे फोटो पाहून, हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र हल्ल्यासाठी वापरले जाऊ शकते की नाही? यासंदर्भात काही सेकंदांतच निर्णय घ्यावा लागत असतो. आम्हीही या काही सेकंदातच निर्णय घेतला.'

अद्यापही धोका कायम -ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी सैनिक  भारताला वरचढ ठरले. तरीही पाकिस्तानने युद्धबंदीला सहमती दर्शवली. कारण संघर्षाच्या सर्व मुद्द्यांवर नंतर चर्चा केली जाईल, असे आश्वासन अमेरिकेने दिले होते. मात्र, असे होताना दिसत नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाला सहजतेची खोटी जाणीव व्हावी, असे वाटत नाही. कारण अद्यापही धोका कायम आहे..

 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतoperation all outऑपरेशन ऑल आऊट