शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शांत बसण्यासाठी आम्ही अणुबॉम्ब बनविला नाही, पाकिस्तानी मंत्र्यांची भारताला अणुयुद्धाची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 11:08 IST

आधी दिली धमकी नंतर...

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघटनेत दहशतवादावरून भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानची जोरदार धुलाई केल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांचा तिळपापड झाला आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यानंतर दुसऱ्या मंत्री शाजिया मर्री यांनी ‘आम्ही अणुबॉम्ब शांत बसण्यासाठी बनविला नाही,’ अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी त्यांनी बिलावल यांच्या वक्तव्याची पाठराखण केली खरी पण ‘पाक हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे सांगून एक पाऊल मागेही घेतले.

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकने भारतापेक्षा कितीतरी जास्त बलिदान दिले आहे, असे आश्चर्यकारक ट्टीट शाजिया यांनी केले आहे. ‘भारतीय प्रसार माध्यमांतील काही घटक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय मंत्र्यांच्या चिथावणीखोर टिप्पण्यांना पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने भारतापेक्षा कितीतरी अधिक बलिदान दिले आहे. मोदी सरकार अतिरेकी आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या. 

गरज पडल्यास मागे हटणार नाही...‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे भारताने विसरू नये, आमची आण्विक स्थिती गप्प बसण्यासाठी नाही. गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही.शाजिया मर्री

ओसामा बिन लादेनचा हुतात्मा म्हणून गौरव करणारा आणि झकीउर रहमान लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश पाकिस्तान आहे, असे भारताने म्हटले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर