शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

"5 दिवसात दोन हजार कॉल", मिशन काबूल यशस्वी करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 15:18 IST

Afghanistan Crisis: अफगाण स्पेशल सेलला गेल्या 5 दिवसांत दोन हजारांहून अधिक कॉल मदतीसाठी आले आहेत. तर 6 हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली:तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी भारतीय किंवा इतर परदेशी नागरिक कसे धडपडत आहेत याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की परराष्ट्र मंत्रालयानं स्थापन केलेल्या अफगाण स्पेशल सेलला गेल्या 5 दिवसात दोन हजारांहून अधिक कॉल आले आहेत. तर 6 हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की 1200 हून अधिक मेलला उत्तर देऊन अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत केली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण स्पेशल सेलला गेल्या पाच दिवसांत 2000 हून अधिक फोन आले आहेत. हा सेल अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय आणि इतर गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्हिसा, पासपोर्ट आणि इमिग्रेशनशी संबंधित सर्व आवश्यकतांची माहितीही दिली जात आहे. 

मदतीसाठी येत असलेले कॉल फक्त काबूलमधूनच नाही तर अफगाणिस्तानच्या विविध भागातून येत आहेत. यात फक्त भारतीयच नाहीत, तर अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित वाटत नसलेल्या अफगाणांची संख्याही मोठी आहे. दरम्यान, रविवारी 250 पेक्षा जास्त प्रवासी ताजिकिस्तान आणि कतारची राजधानी दोहामार्गे काबूलहून भारतात पोहोचले. तर 168 प्रवासी विशेष हवाई दलाच्या विमानांद्वारे गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहेत. यापैकी 107 भारतीय नागरिक आहेत. तर 24 अफगाण नागरिक आहेत. त्यात दोन अफगाणिस्तानचे संसद सदस्य नरेंद्र सिंह खालसा आणि अनारकली आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान