शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

ड्रगनची नवी चाल! लडाखमध्ये चीन सीमेवर आता चिनी सैनिकांनी उभारले तंबू? नागरिकांच्या वेशात सैनिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 06:26 IST

लडाख आघाडीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसाठी चर्चेची बारावी फेरी सोमवारी होणार होती.

ठळक मुद्देदमचोकमध्ये तंबू उभारलेले चिनी नागरिक तेथेच राहतील ही शंका आहे लष्करी सूत्रांनुसार काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने चिनी नागरिकांनी दमचोकमध्ये घुसखोरी केलीतंबू उभे करणाऱ्यांत चिनी नागरिकांशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक नागरिकांच्या वेषांत होते.

सुरेश एस. डुग्गरजम्मू : देश कारगिल विजयाचा २२वा दिन सोमवारी साजरा करीत असताना लडाखच्या दमचोक भागात अनेक ठिकाणी कथित चिनी नागरिकांनी तंबू उभे केले आहेत. भारताने त्यांना इशारा देऊनही काही फरक पडलेला नाही.

लडाख आघाडीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसाठी चर्चेची बारावी फेरी सोमवारी होणार होती. परंतु, कारगिल विजय दिवस कार्यक्रमामुळे भारतीय लष्कराच्या आग्रहानंतर ती पुढे ढकलली आहे. तोपर्यंत ही शंका आहे की, दमचोकमध्ये तंबू उभारलेले चिनी नागरिक तेथेच राहतील. लष्करी सूत्रांनुसार काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने चिनी नागरिकांनी दमचोकमध्ये घुसखोरी केली आहे. चीनचे लष्कर त्याला घुसखोरी समजत नाही. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांमध्ये जे १० वादग्रस्त भाग आहेत त्यात दमचोक एक आहे. त्यामुळे हे तंबू काढून टाकण्याची सक्तीने कारवाई केली जाऊ शकत नाही. 

नागरिकांच्या वेशात सैनिक...अधिकारी दावा करत होते की, तंबू उभे करणाऱ्यांत चिनी नागरिकांशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक नागरिकांच्या वेषांत होते.मिळालेल्या माहितीनुसार याबाबत हाॅटलाइनवर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. परंतु, भारतीय लष्कर सध्या या भागात जाऊ शकत नाही कारण वादग्रस्त क्षेत्रांत गेल्या एक वर्षापासून भारतीय लष्करावर लावलेला ‘प्रतिबंध’ अजूनही कायम आहे. अंदाजे दहा असे वादग्रस्त क्षेत्र आधीपासूनच होते आणि गेल्या वर्षी चीनच्या लष्कराने लडाख आघाडीवर अनेक किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी करून असे आणखी अर्धा डझनच्या जवळपास भाग वादग्रस्त जाहीर केले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख