शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ड्रगनची नवी चाल! लडाखमध्ये चीन सीमेवर आता चिनी सैनिकांनी उभारले तंबू? नागरिकांच्या वेशात सैनिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 06:26 IST

लडाख आघाडीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसाठी चर्चेची बारावी फेरी सोमवारी होणार होती.

ठळक मुद्देदमचोकमध्ये तंबू उभारलेले चिनी नागरिक तेथेच राहतील ही शंका आहे लष्करी सूत्रांनुसार काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने चिनी नागरिकांनी दमचोकमध्ये घुसखोरी केलीतंबू उभे करणाऱ्यांत चिनी नागरिकांशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक नागरिकांच्या वेषांत होते.

सुरेश एस. डुग्गरजम्मू : देश कारगिल विजयाचा २२वा दिन सोमवारी साजरा करीत असताना लडाखच्या दमचोक भागात अनेक ठिकाणी कथित चिनी नागरिकांनी तंबू उभे केले आहेत. भारताने त्यांना इशारा देऊनही काही फरक पडलेला नाही.

लडाख आघाडीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसाठी चर्चेची बारावी फेरी सोमवारी होणार होती. परंतु, कारगिल विजय दिवस कार्यक्रमामुळे भारतीय लष्कराच्या आग्रहानंतर ती पुढे ढकलली आहे. तोपर्यंत ही शंका आहे की, दमचोकमध्ये तंबू उभारलेले चिनी नागरिक तेथेच राहतील. लष्करी सूत्रांनुसार काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने चिनी नागरिकांनी दमचोकमध्ये घुसखोरी केली आहे. चीनचे लष्कर त्याला घुसखोरी समजत नाही. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांमध्ये जे १० वादग्रस्त भाग आहेत त्यात दमचोक एक आहे. त्यामुळे हे तंबू काढून टाकण्याची सक्तीने कारवाई केली जाऊ शकत नाही. 

नागरिकांच्या वेशात सैनिक...अधिकारी दावा करत होते की, तंबू उभे करणाऱ्यांत चिनी नागरिकांशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक नागरिकांच्या वेषांत होते.मिळालेल्या माहितीनुसार याबाबत हाॅटलाइनवर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. परंतु, भारतीय लष्कर सध्या या भागात जाऊ शकत नाही कारण वादग्रस्त क्षेत्रांत गेल्या एक वर्षापासून भारतीय लष्करावर लावलेला ‘प्रतिबंध’ अजूनही कायम आहे. अंदाजे दहा असे वादग्रस्त क्षेत्र आधीपासूनच होते आणि गेल्या वर्षी चीनच्या लष्कराने लडाख आघाडीवर अनेक किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी करून असे आणखी अर्धा डझनच्या जवळपास भाग वादग्रस्त जाहीर केले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख