शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

Afghanistan: तालिबानचा धोका वाढला, 50 इंडियन डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 11:41 IST

Indian Diplomats and Officials Evacuated from Afghanistan's Kandahar Consulate: देशातील 85% भागावर कब्जा केल्याचा तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा

ठळक मुद्दे भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना कार्यरत

कांधार: अमेरिकेच्या फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबान अधिक आक्रमक होत आहे. अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या वर्चस्वाने अमेरिका, रशिया आणि भारतासह अनेक देशांचा अडचणी वाढवल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगानिस्तानातील दक्षिणेकडे असलेल्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या दाव्यांतर भारताने कांधारमधील वाणिज्य दूतावासातून 50 डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना भारतीय वायुसेनेच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले आहे. 

भारतीयांना बाहेर काढण्याची योजना तयार

भारताने काबूल, कंधार आणि मझार शरीफ येथे असलेले आपले कर्मचारी आणि इतर भारतीयांना अफगाणिस्तान बाहेर काढण्याची योजना भारताने तयार केली आहे. अफगाणिस्तानातील शहरे व ग्रामीण, दुर्गम भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर होतेय. यामुळे दूतावासांचे कामकाज अवघड होत चालले आहे. अफगाण अधिकारी स्वतःच तालिबान हल्ल्याच्या भीतीने सरकारच्या नियंत्रणातील प्रदेशातून पळ काढत आहेत, असे सांगितले जात आहे. 

सरकारचा दावा- बंद होणार नाही दूतावासतालिबानचा प्रवक्ता सुशील शाहीनने चीनी मीडिया साउथ चायना मॉर्निंग पोस्टला दिलेल्या मुलाखतीत तालिबानकडून अफगानिस्तानातील 85% भागांवर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, भारत सरकारने यापूर्वी अनेकदा कांधार आणि मजार-ए-शरीफचे दूतावास बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, या दूतावासातून दररोज चालणारी कामेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना कार्यरत

भारतात अफगानिस्तानचे राजदूत फरीद मामुंडजेने सांगितल्यानुसार, भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना आहे. या संघटना रशियापासून भारतापर्यंत काम करतात. तालिबानचे वर्चस्व वाढवण्यासाठी या संघटना काम करतात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद