शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

Afghanistan: तालिबानचा धोका वाढला, 50 इंडियन डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 11:41 IST

Indian Diplomats and Officials Evacuated from Afghanistan's Kandahar Consulate: देशातील 85% भागावर कब्जा केल्याचा तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा

ठळक मुद्दे भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना कार्यरत

कांधार: अमेरिकेच्या फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबान अधिक आक्रमक होत आहे. अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या वर्चस्वाने अमेरिका, रशिया आणि भारतासह अनेक देशांचा अडचणी वाढवल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगानिस्तानातील दक्षिणेकडे असलेल्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या दाव्यांतर भारताने कांधारमधील वाणिज्य दूतावासातून 50 डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना भारतीय वायुसेनेच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले आहे. 

भारतीयांना बाहेर काढण्याची योजना तयार

भारताने काबूल, कंधार आणि मझार शरीफ येथे असलेले आपले कर्मचारी आणि इतर भारतीयांना अफगाणिस्तान बाहेर काढण्याची योजना भारताने तयार केली आहे. अफगाणिस्तानातील शहरे व ग्रामीण, दुर्गम भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर होतेय. यामुळे दूतावासांचे कामकाज अवघड होत चालले आहे. अफगाण अधिकारी स्वतःच तालिबान हल्ल्याच्या भीतीने सरकारच्या नियंत्रणातील प्रदेशातून पळ काढत आहेत, असे सांगितले जात आहे. 

सरकारचा दावा- बंद होणार नाही दूतावासतालिबानचा प्रवक्ता सुशील शाहीनने चीनी मीडिया साउथ चायना मॉर्निंग पोस्टला दिलेल्या मुलाखतीत तालिबानकडून अफगानिस्तानातील 85% भागांवर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, भारत सरकारने यापूर्वी अनेकदा कांधार आणि मजार-ए-शरीफचे दूतावास बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, या दूतावासातून दररोज चालणारी कामेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना कार्यरत

भारतात अफगानिस्तानचे राजदूत फरीद मामुंडजेने सांगितल्यानुसार, भारतात तालिबानच्या 20 पेक्षा जास्त मित्र संघटना आहे. या संघटना रशियापासून भारतापर्यंत काम करतात. तालिबानचे वर्चस्व वाढवण्यासाठी या संघटना काम करतात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद