शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

भाजप सत्तेत आहे तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 11:13 IST

इम्रान म्हणाले की, दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यास मोठा फायदा होईल. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत भारताची भूमिका मुख्य अडसर असेल.

इस्लामाबाद : भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांचे संबंध सुधारणे ही पाकिस्तानची गरज आहे. मात्र, जोपर्यंत भारतात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आहे, तोपर्यंत हे शक्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

इम्रान म्हणाले की, दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यास मोठा फायदा होईल. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत भारताची भूमिका मुख्य अडसर असेल. मात्र, भाजप सरकार कट्टर आहे आणि त्यांचे मुद्दे राष्ट्रवादाशी संबंधित आहेत. एकदा का राष्ट्रवादाचा जिन बाटलीतून बाहेर पडला की, त्याला परत ठेवणे फार कठीण होऊन बसते, असे त्यांनी म्हटले आहे.

लष्कराचा नवा बॉस या आठवड्यात ठरणार -पाकिस्तानमध्ये नवीन लष्करप्रमुख नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेहबाज सरकारला आशा आहे की, पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ.आरिफ अल्वी या प्रक्रियेत कोणताही ‘अडथळा’ निर्माण करणार नाहीत. लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरपर्यंत आहे. सध्या पाच चण लष्कर प्रमुख पदासाठी शर्यतीत आहेत.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानBJPभाजपा