शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भारतातून येणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेमध्ये प्रवेशबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 07:14 IST

निर्णयात विद्यार्थी, शिक्षक, पत्रकारांना सूट

वॉशिंग्टन : भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून, त्यामुळे बाधित झालेल्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना मंगळवार, ४ मेपासून प्रवेशबंदी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. हा निर्णय पुढील आदेश मिळेपर्यंत लागू राहणार आहे, असे अमेरिकी सरकारने म्हटले आहे. मात्र या प्रवेशबंदीतून भारतातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पत्रकार, काही व्यक्ती यांना वगळण्यात आले आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज ३ लाखांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे भारतातून येणाऱ्या प्रवाशांबद्दल अमेरिकेने सावध भूमिका घेतली आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या अमेरिकेमध्येही गेल्या सव्वा वर्षापासून या संसर्गाने मोठा हाहाकार माजविलेला आहे. भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रवेशबंदी लागू करावी, असा सल्ला सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने अमेरिकी सरकारला दिला होता. भारतातील कोरोनाची भीषण स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी मदत करेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी २६ एप्रिल रोजी सांगितले होते. भारतातील कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर तसेच अन्य वैद्यकीय सामग्री अमेरिकेतर्फे पुरविली जाणार आहे. ऑक्सिजनच्या उत्पादनासाठीही अमेरिका मदत करणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिका