शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:17 IST

पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सरकार प्रत्युत्तर देऊ इच्छित होते.

नवी दिल्ली -  पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सरकार प्रत्युत्तर देऊ इच्छित होते. तथापि, देशातील नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानने प्रत्युत्तराची योजना बनविली आणि या युद्धात अधिक पुढे जायचे नाही हे निश्चित केले, असे एका अहवालात म्हटले आहे. सरकार संभाव्य संघर्षातून बाहेर पडले आहे, याची जाणीव लोकांना होऊ द्यायची नव्हती, हाही या प्रत्युत्तरामागचा उद्देशहोता.सेंटर फॉर जॉइंट वेल्फेअर स्टडीजने याबाबतची माहिती प्रकाशित केली आहे. यात म्हटले आहे की, पाकिस्तानला याची जाणीव होती की, या प्रत्युत्तरातून केवळ इच्छाशक्तीचे प्रदर्शन करायचे आहे. यात भारताचा लष्करी आणि नागरी भाग टार्गेट नव्हताच. पाकिस्तानने आपल्या जनतेची दिशाभूल करण्यासाठीच हे सर्वकेले.यात असेही म्हटले आहे की, विंग कमांडर अभिनंदनची सुटका करण्याची घोषणा घाईत घेण्यात आली. यातूनही हा संकेत देण्यात आला की, युद्धजन्य स्थिती पाकिस्तान वाढवू इच्छित नाही. पाकिस्तानच्या सैन्याने अभिनंंदन यांना २७ फेब्रुवारी रोजी खाली पडल्यानंतर पकडले होते. १ मार्च रोजी पाकिस्तानने त्यांची सुटका केली.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक