शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

पाकिस्तानी सैन्य करणार इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी, ही आहेत कारणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 20:38 IST

वर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या इम्रान खान यांना वर्षभरात  आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही.

इस्लामाबाद - वर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या इम्रान खान यांना वर्षभरात  आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही. या वर्षभरात काश्मीर प्रश्न आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानची जगभरात पुरती नाचक्की झाली. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने इम्रान खान यांच्या नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी सैन्य पुढच्या महिनाभरात इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवून अन्य कुणाला तरी या पदावर बसवू शकते. त्याबरोबरच भारतासोबत युद्ध करण्यासाठी सैन्याकडून रणनीती आखण्यात येत असून, सध्या पाकिस्तानी सैन्य त्याची तयारी करत आहे. पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाची निवड ही पाकिस्तानी सैन्याच्या मर्जीनुसार होते हे उघड सत्य आहे. तिथे सैन्याच्या कलानुसारच पंतप्रधानाची निवड होत असते. तसेच त्याला सैन्याच्या इशाऱ्यांवरच काम करावे लागते. दरम्यान, इम्रान खान हे पाकिस्तानी संसदेमध्ये सर्वमान्य नेते नाहीत. तेथील प्रतिनिधीन अजूनही त्यांना बाहेरचे मानतात. तसेच अशा व्यक्तीने आपल्यावर सत्ता गाजवावी हे त्यांना मान्य नाही. भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारताला अण्वस्रांच्या वापराची धमकीही देऊन पाहिली, पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. सध्या पाकिस्तानमध्ये महागाईने कळस गाठला आहे. काश्मीरमधील कलम ३७० बाबत पाकिस्तानला जागतिक स्तरावरून मदत मिळू शकलेली नाही. त्यामुळे इम्रान खान यांचे स्थान धोक्यात आले आहे.   

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान