शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

पाकचे अतिरेकी करू शकतात भारतात हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 06:41 IST

भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेला अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेकी भारतावर हल्ले करू शकतात, अशी भीती अनेक देशांना आहे, असे अमेरिकेने मंगळवारी म्हटले.

वॉशिंग्टन : भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेला अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेकी भारतावर हल्ले करू शकतात, अशी भीती अनेक देशांना आहे, असे अमेरिकेने मंगळवारी म्हटले.डिफेन्स फॉर इंडो-पॅसिफिक सिक्युरिटी अफेअर्सचे सहायक संरक्षणमंत्री रँडॉल श्रीव्हर यांनी सांगितले, अतिरेकी गटांकडून सीमेपलीकडे हल्ले होऊ शकतात, त्यामुळे पाकिस्तानने या गटांना नियंत्रणात ठेवायला हवे. अशा प्रकारचा संघर्ष व्हावा असे चीनला वाटत असेल किंवा तो त्याला पाठिंबा देईल, असे वाटत नाही, असे श्रीव्हर म्हणाले.भारताच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयावरून चीनने पाकला पाठिंबा दिला आहे. त्याविषयीच्या प्रश्नावर श्रीव्हर म्हणाले, ‘चीनचा पाकला असलेला पाठिंबा हा मुत्सद्देगिरीचा व राजकीय आहे. चीनने पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करावा की करू नये, यावर काही चर्चा झाली तर चीन पाठिंबा देईल. परंतु त्यापलीकडे सक्रियपणे काही झाले, असे वाटत नाही, असे श्रीव्हर म्हणाले.

टॅग्स :TerrorismदहशतवादPakistanपाकिस्तानIndiaभारत