डोकलाम येथिल परिस्थितीमुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या संबंध ताणले गेले आहेत. अशा स्थितीत नेपाळचे पंतप्रधान देऊबा यांनी पदावरती पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ...
19 मे रोजी झालेल्या 12 व्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये हसन रुहानी यांना 57 टक्के मतदान झाले आणि त्यांना सलग दुसऱ्यांना सत्तेमध्ये येता आले. शनिवारी त्यांचा शपथविधी पार पडला. ...
चाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. चाबहारचा इतिहास ख्रिस्तपुर्व 2500 वर्षांपासूनचा असून अलेक्झांडर, पोर्तुगिज, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती. भारत अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्त्वाच ...
2007 साली केनियामध्ये झालेल्या कुप्रसिद्ध निवडणुकांनंतर आता देशाच्या स्थितीमध्ये कितपत बदल झाला आहे हे या निवडणुकीच्या यशावरुन सिद्ध होईल. 2007 साली झालेल्या निवडणुकीच्या काळामध्ये दोन महिने हिंसाचार चालू होता. या हिंसाचारामध्ये 1100 लोकांनी प्राण गम ...
संघर्ष टाळण्यासाठी भारतीय सैन्याने चीनच्या भूभागावरुन मागे हटावे, असा इशारा पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल ली ली यांनी दिला आहे. भारताच्या बाजूने काय पाऊले उचलली जातात त्यावर आमची भूमिका ठरलेली असेल. ...
अफगाणिस्तानच्या एका गावात तालिबान आणि इसिस यांनी ५० जणांची हत्या केली. यातील बहुतांश लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले, तर काही लोकांचा शिरच्छेद करण्यात आला. ...