शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:46 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे होऊ नये म्हणून पाकिस्तान या १३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली टप्प्याटप्प्याने देत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. या दरम्यान, दोन्ही देशामधील सीमेवर गोळीबार झाला. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे नुकसान झाले. पाकिस्तानने ११ सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली, आता अलीकडेच आणखी दोन सैनिकांच्या मृत्यूची माहिती समोर आली. यामुळे एकूण संख्या १३ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे होऊ नये म्हणून पाकिस्तान या १३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली टप्प्याटप्प्याने देत आहे.

७ मे रोजी भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ला केला. यावेळी भारताने या हल्ल्यात १०० हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी मारल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने एक निवेदन जारी करून म्हटले की फक्त त्यांचे नागरिकच मारले गेल्याचे म्हटले.

'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली

या हल्ल्यात कोणताही दहशतवादी किंवा त्यांचा सैनिक मारला गेला नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे. मसूद अझहरने एक निवेदन जारी करून पाकिस्तान सरकारचा पर्दाफाश केला.

युद्धविरामनंतर पाकिस्तानने जारी केलेल्या प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ११ सैनिकांच्या मृत्युची कबुली देण्यात आली. पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनुसार, या हल्ल्यात त्यांचे ११ सैनिक ठार झाले, तर ४० नागरिकांचाही मृत्यू झाला.

या हल्ल्यात १९९ लोक जखमी झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. लष्कराच्या या घोषणेनंतर, पाकिस्तान सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सैनिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.

आणखी २ सैनिकांची नावे वाढवली

आता ४ दिवसांनंतर, पाकिस्तानने आता आणखी २ सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली आहे. दोन्ही सैनिक जखमी झाले होते त्यांचा आता मृ्तयू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला.  हवाई दलाच्या तंत्रज्ञ मोहम्मद अयाज यांच्या मृत्यूची चर्चा गेल्या ५ दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू होती, त्यांच्या नावाची आज घोषणा झाली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारत