शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:46 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे होऊ नये म्हणून पाकिस्तान या १३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली टप्प्याटप्प्याने देत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. या दरम्यान, दोन्ही देशामधील सीमेवर गोळीबार झाला. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे नुकसान झाले. पाकिस्तानने ११ सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली, आता अलीकडेच आणखी दोन सैनिकांच्या मृत्यूची माहिती समोर आली. यामुळे एकूण संख्या १३ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे होऊ नये म्हणून पाकिस्तान या १३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली टप्प्याटप्प्याने देत आहे.

७ मे रोजी भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ला केला. यावेळी भारताने या हल्ल्यात १०० हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी मारल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने एक निवेदन जारी करून म्हटले की फक्त त्यांचे नागरिकच मारले गेल्याचे म्हटले.

'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली

या हल्ल्यात कोणताही दहशतवादी किंवा त्यांचा सैनिक मारला गेला नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे. मसूद अझहरने एक निवेदन जारी करून पाकिस्तान सरकारचा पर्दाफाश केला.

युद्धविरामनंतर पाकिस्तानने जारी केलेल्या प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ११ सैनिकांच्या मृत्युची कबुली देण्यात आली. पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनुसार, या हल्ल्यात त्यांचे ११ सैनिक ठार झाले, तर ४० नागरिकांचाही मृत्यू झाला.

या हल्ल्यात १९९ लोक जखमी झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. लष्कराच्या या घोषणेनंतर, पाकिस्तान सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सैनिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.

आणखी २ सैनिकांची नावे वाढवली

आता ४ दिवसांनंतर, पाकिस्तानने आता आणखी २ सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली आहे. दोन्ही सैनिक जखमी झाले होते त्यांचा आता मृ्तयू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला.  हवाई दलाच्या तंत्रज्ञ मोहम्मद अयाज यांच्या मृत्यूची चर्चा गेल्या ५ दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू होती, त्यांच्या नावाची आज घोषणा झाली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारत