शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"शेख हसीना यांनी शांत...", मोहम्मद युनूस यांनी दिला सल्ला, म्हणाले, 'भारताकडे प्रत्यार्पणाची मागणी करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:31 IST

बांगलादेशात काही दिवसापूर्वी सत्तांत्तर झाले. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आपला देशही सोडला.

मागील काही महिन्यांपासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणासाठी निदर्शने सुरू होती. या निदर्शनात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या निदर्शनामुळे बांगलादेशात सत्तांत्तर झाले, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. शेख हसीना सध्या भारतात वास्तव्यास आहेत.  दरम्यान, बांगलादेशच्या नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्याबाबत विधान केले आहे. बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शेख हसीना यांच्याबाबत भाष्य केले.

मोबाइल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतोय का? गेल्या तीन दशकांच्या संशोधनातील निष्कर्ष आला समोर

 मोहम्मद युनूस म्हणाले की,शेख हसीना भारतात बसून बांगलादेशबाबत राजकीय वक्तव्य करत आहेत, जे योग्य नाही. दोन्ही देशांमधील सौहार्द कायम ठेवण्यासाठी त्यांना तोंड बंद करून बसावे लागेल. आम्ही भारत सरकारकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती करू. जर भारताला शेख हसीना यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण होईपर्यंत ठेवायचे असेल तर त्यासाठी शेख हसीना यांना गप्प बसावे लागेल, अशी अट आहे. त्यांनी राजकीय भाष्य टाळावे लागेल, असंही ते म्हणाले. 

मोहम्मद युनूस ढाका येथे एका मुलाखतीदरम्यान म्हणाले की, बांगलादेश भारतासोबत मजबूत संबंधांना प्राधान्य देतो. बांगलादेशातील अवामी लीग वगळता इतर पक्षांना इस्लामिक पक्ष म्हणून पाहणाऱ्या कथनाच्या वर भारतालाही उठावे लागेल. शेख हसीनाशिवाय बांगलादेश एकप्रकारे अफगाणिस्तानात बदलेल, असे भारताला वाटते.

ते म्हणाले की, बांगलादेश भारतासोबत मजबूत संबंधांना प्राधान्य देतो. भारतालाही त्या नॅरेटीव्हच्या वेगळे पाहावे लागेल, यात अवामी लीग शिवाय बांगलादेशातील वेगळे पक्ष इस्लामिक असल्याचे पाहतात. शेख हसीना यांच्याशिवाय बांगलादेश एकप्रकारे अफगाणिस्तानात बदलेल, असे भारताला वाटते, असंही ते म्हणाले. 

मोहम्मद युनूस म्हणाले की, शेख हसीना भारतात राहिल्या हे आम्हाला पटत नाही. आम्हाला लवकरात लवकर त्यांचे प्रत्यार्पण करायचे आहे जेणेकरून त्यांच्यावर खटला चालवता येईल. भारतात राहूनही त्या सतत विधाने करत आहेत, ही समस्या आहे. त्या भारतात शांत राहिल्या असत्या तर आम्ही त्यांना विसरलो असतो. बांगलादेशातील जनताही त्यांना विसरल्या असत्या पण त्या भारतात बसून सतत वक्तव्ये करत आहेत. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश