शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

तुमचे हेलिकॉप्टर परत घेऊन जा; मालदिवचे भारताला थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 12:45 PM

मालदिवमध्ये चीन बंदर बांधण्याच्या हालचाली करत असून दिएगो गार्सियाप्रमाणे येथे नाविक तळाची तयारीही चीनची आहे. त्यामुळे या प्रदेशात भारताची हेलिकॉप्टर्स दूर करण्यास मालदिवने सांगितले असावे.

नवी दिल्ली- पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो वा अंतर्गत अशांतता भारताने मालदिवला नेहमीच मदत केली आहे. दक्षिण आशियामध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका बजावत असताना मालदिवने मात्र आता नवीन पद्धतीने भारताविरोधी भूमिका घेतली आहे. भारताने मालदिवच्या लामू बेटावर भेट म्हणून ठेवलेले दुसरे हेलिकॉप्टर परत घेऊन जावे असे मालदिवने भारताला सांगितले आहे.

(या हेलिकॉप्टर्सचा मालदिवने अनेकवेळेस उपयोग केला आहे, रुग्णांना तात्काळ उपचार पुरवण्यासाठीही त्याची मदत झाली आहे.)लेटर ऑफ एक्सचेंजनुसार भारताने आपली दोन हेलिकॉप्टर्स मालदिवमध्ये ठेवली आहेत. त्याची मुदत जून महिन्याच्या अखेरीस संपत आहे. या लेटर ऑफ एक्सचेंजचे नुतनीकरण करण्यासाठी भारताने प्रयत्न केल्यावर त्याला मालदिवने सरळ नकार दिलाच त्याहून तुमची दोन्ही हेलिकॉप्टर्स परत घेऊन जा असे थेट उत्तर मालदिवने दिले आहे.अद्दू येथे भारताने ठेवलेले हेलिकॉप्टर परत न्यावे असे मालदिवने यापुर्वीच स्पष्ट सांगितले होते. आता लामू येथिल हेलिकॉप्टरसुद्धा परत न्यावे असे त्यांनी सांगितले आहे. भारत सरकारने मालदिवला भेट म्हणून 2 हेलिकॉप्टर्स मालदिवमध्ये ठेवली होती. पण त्या हेलिकॉप्टर्सच्या देखभालीसाठी भारतीय नौदलाचे कर्मचारी मालदिवमध्ये राहिल्यामुळे मालदिवचे यामिन यांचे सरकार अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. भारताचे सहा वैमानिक आणि डझनभर इतर कर्मचारी या हेलिकॉप्टर्सच्या देखभालीसाठी तेथए राहिले आहेत. भारताद्वारे सुरु असलेल्या सर्व मदतकार्यांमध्ये भारतातून येणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना नव्याने प्रवेश देऊ नयेत असे मालदिव सरकारने इमिंग्रटंस डिपार्टमेंटला आदेश दिल्याचे सांगण्यात येते. यामुळे भारताद्वारे सुरु असणारे प्रकल्प रखडले आहेत. तसेच भारत मालदिवमध्ये पोलीस अकादमी बांधून देत आहे, ते कामही संथगतीने होत आहे.मालदिवमध्ये चीन बंदर बांधण्याच्या हालचाली करत असून दिएगो गार्सियाप्रमाणे येथे नाविक तळाची तयारीही चीनची आहे. त्यामुळे या प्रदेशात भारताची हेलिकॉप्टर्स दूर करण्यास मालदिवने सांगितले असावे.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारत