शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 7 सैनिक मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 21:54 IST

Pakistan news: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे.

इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तान पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त व्हावा यासाठी तेथील नागरिकांनी हा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराला हे लोक वैतागले असून यामध्ये 7 सैनिक मारले गेले आहेत. यामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. 

बलुचिस्तानमधील हरनाईमधील शारिंग पोस्टवर हा हल्ला झाला आहे. यामध्ये सात सैनिक मारले गेले आहेत. यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्य़ासाठी पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण भागात पुन्हा अत्याचार सुरु केले आहेत. पाकिस्तानी सैन्य सामान्य माणसांच्या घरात घुसून त्यांच्यासोबत अभद्र वागते. त्यांना विरोध केल्यात दहशतवाद्याचा ठपका ठेवून गोळी झाडून मारले जाते. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, रात्री उशिरा सैन्याच्या पोस्टवर झालेल्या हल्ल्यात ७ सैनिक शहीद झाले, हे ऐकून दु:ख झाले. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती आहेत. आमचा देश साहसी सैनिकांसोबत उभा आहे, जे भारत समर्थित दहशतवाद्यांचा सामना करतात. 

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच पंजपूर जिल्ह्यात सैन्याच्या एका ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तानी कर्नलसह ८ जण जखमी झाले होते. पाकिस्तानी सैन्यावर मे नंतरचा हा तिसरा हल्ला होता. बलुचिस्तानी नागरिक आता कराचीसह अन्य भागातही पाकिस्तानी लष्करावर हल्ले करू लागले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान