शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 11:35 IST

तुर्की, ओआयसीला ढवळाढवळ न करण्याचा सल्ला

जिनेव्हा : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. पाकचे लोक पोटापाण्यासाठी तळमळत आहेत. परंतु त्यांचे भारतविरोधाचे खूळ सुटत नाही, असा घणाघात भारताच्या मुत्सद्दी सीमा पूजानी यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी यूएनएचआरसीमध्ये भारतावर खोटे आरोप केले होते. त्याला पूजानी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकला दहशतवादी देश संबोधत तो भारताविरुद्ध अपप्रचार करत असल्याचे त्या म्हणाल्या. एवढेच नाही तर पूजानी यांनी तुर्कस्तान व इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) प्रतिनिधींनी जम्मू आणि काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरही खेद व्यक्त केला. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे या विषयावर भाष्य करणे टाळा, असा सल्ला त्यांनी तुर्की आणि ओआयसीला दिला. जम्मू-काश्मीर व लडाख हा संपूर्ण प्रदेश भारताचाच भाग होता, आहे व कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (वृत्तसंस्था)

पाकने मानवाधिकारावर बोलणे हाच मोठा विनोदपाकिस्तानी मंत्र्यांच्या तोंडून मानवाधिकाराची चर्चा ऐकणे म्हणजे विनोद आहे. आवाज उठवणारे पाकिस्तानात गायब होतात. पाकिस्तानच्या स्वतःच्या चौकशी आयोगाकडे गेल्या दशकात बेपत्ता व्यक्तींच्या ८,४६३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जे भारतातील अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांनी आधी स्वतःच्या अंगणात डोकावले पाहिजे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्य नाही. ते त्यांच्या धर्माचे पालन करू शकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या होत्या पाकच्या मंत्रीगेल्या गुरुवारी पाकच्या मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताचे नाव न घेता पारंपरिक व अपारंपरिक शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर चिंता व्यक्त केली होती. यामुळे दक्षिण आशियातील सामरिक स्थैर्य आणि पाकच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे त्या  म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर