शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भारतीय संस्कृतीचं कौतुक वाटून जपानी जोडप्यानं केलं हिंदू पध्दतीनं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 14:43 IST

जपानी जोडप्याने भारतात येऊन केलेल्या या हिंदु पध्दतीतील विवाहामुळे ते चर्चेचा विषय बनले आहेत

ठळक मुद्देजपानच्या एका जोडप्यानं भारतात येऊन चक्क हिंदू पद्धतीने तामिळनाडूमध्ये लग्न केलंय.भारतीय लग्नपद्धतीवर प्रभावित होत हिंदु पध्दतीने लग्न करण्यासाठी ते खास टोकियोमधून मदुराईला आले होते.यावेळी त्यांच्या काही नातेवाईक तर काही स्थानिक परीचित उपस्थित होते.

मदुराई : तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगविषयी आजवर ऐकलं असेल. पण डेस्टिनेश वेडिंगसोबतच तिकडच्या संस्कृतीनुसार कोणी लग्न केलेलं तुम्ही ऐकलं आहे? जपानच्या एका जोडप्यानं चक्क हिंदू पद्धतीने तामिळनाडूमध्ये लग्न केलंय. भारतीय लग्नपद्धतीवर प्रभावित होत या जोडप्याने अशाप्रकारे लग्न केलंय. त्यासाठी ते खास टोकियोमधून मदुराईला आले होते.

आणखी वाचा - ब्रेस्ट कॅन्सर झाला असतानाही तिने सोडली नाही जिद्द, मृत्यूच्या काही तासापूर्वी रुग्णालयात बेडवरच केलं लग्न

दि हिंदु या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चिहारू आणि युटो निआंगा असं या नवजोडप्याचं नाव आहे. २०१४ साली चिहारू ही तामिळनाडूमध्ये भाषेवर संशोधन करण्यासाठी आली होती. तिला तामिळनाडू आणि जपानी भाषेत काय साम्य आहे यावर संशोधन करायचं होतं. या संशोधनादरम्यान तिने तामिळनाडूमधील संस्कृती जाणून घेतली. तेव्हा तिनं इकडची लग्नाची पद्धतही शिकून घेतली. त्यामुळे ती या पद्धतीवर चांगलीच प्रभावित झाली होती. खरंतर या जोडप्याचं लग्न १ एप्रिल २०१७ साली जपानमध्ये झालं होतं. पण भारतीय पद्धतीला प्रभावित होऊन त्यांनी पुन्हा लग्न करायचं ठरवलं. या लग्नाला त्यांचे काहीच पाहुणे उपस्थित होते. तसंच, तामिळमधल्या त्यांच्या काही परिचितांनी हा विवाह संपन्न होण्यासाठी फार मदतही केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चिहारूला अस्खलित तामिळ भाषा बोलता येते. त्यांच्या लग्नासाठी तामिळ पद्धतीने छान मंडप घालण्यात आला होता. व्यासपीठावर फुलांची आरास केली होती. वधूने खास भरजरी कपडे, दागिने घातले होते. त्यांनी अग्नीच्या साक्षीने एकमेंकासोबत सप्तपदीही केली. एवढंच नव्हे तर त्यांच्या संस्कृतीत असलेली काशियात्रा ही एक प्रथाही त्यांनी पार पडली. चिराहूचं कन्यादानही तिच्या वडिलांनी केलं. 

जपानमध्ये चर्चमध्ये लग्न करण्याची पध्दत आहे. त्यामुळे त्यां दोघांसाठी ही पद्धत फार वेगळी वाटली. म्हणूनच आपलंही अशाच पद्धतीने लग्न व्हावं याकरता त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. चिराहूच्या नवऱ्यालाही ही पद्धत फार भावली म्हणूनच त्याच्या घरच्यांनीही या पद्धतीला होकार दिला. खास लग्नासाठी ते टोकियोवरून मदुराईमध्ये आले होते. भारतीय लग्न पद्धत प्रत्येकालाच आवडते. यात जरा जास्त खर्च होत असला तरीही लग्नांच्या विधीमधून वधु-वरांवर अनेक प्रकारच्या विधी आणि संस्कार केल्या जातात. त्यामुळे आधीही अनेक परदेशी पर्यटकांनी भारतीय पद्धतीच्या लग्नाचं कौतुक केलंय. 

 

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराJapanजपानTamilnaduतामिळनाडू