शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

भारतीयांनो, ना घंटा वाजेल, ना गवत उगवेल; पाकिस्तानची भारताला अणुबॉम्बची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:13 IST

शेख रशीद सभेत म्हणाले की, पाकिस्तान मरायला आणि मारायला तयार आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागले असून, लोकांची अवस्था अतिशय वाईट आहे. १ किलो पिठासाठी १ किलोमीटर लांबीच्या रांगा लावल्या जात आहेत. असे असूनही पाकिस्तानी राजकारणी मात्र भारतावर अणुबॉम्बने हल्ला करण्याची धमकी देत आहेत. 

पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला धमकी दिली आहे. भारतीयांनो, बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही आणि भारतात गवतही उगणार नाही, असे म्हणत अहमद यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे.

शेख रशीद सभेत म्हणाले की, पाकिस्तान मरायला आणि मारायला तयार आहे. मी म्हणालो, भारतीयांनो, आमच्याकडे असे मसाले आहेत की, त्यामुळे बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार नाही, ना भारतात गवत उगवेल. संपूर्ण जगाला मी जाहीर करू इच्छितो की आपण उपाशी राहू. आपण नग्न होऊ, अनवाणी पायाने फिरू, मात्र आम्ही २४ कोटी जनता पाकिस्तानसाठी लढेल आणि मरेलही. 

यापूर्वीही दिला इशारा

२०१९ मध्ये अहमद यांनी कलम ३७० हटवल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली होती. आमच्याकडे भरभरून अणुबॉम्ब आहेत, आम्हाला पाहिजे तिथे आम्ही हल्ला करू शकतो, असे ते म्हणाले होते. शेख रशीद अहमद हे इम्रान खान यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत.  त्यांनी पाकिस्तानचे ३८ वे गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. याआधी ते रेल्वेमंत्रीही राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानी रेल्वेची अवस्था अत्यंत वाईट होती.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्धNarendra Modiनरेंद्र मोदी