शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 06:22 IST

गाझामध्ये तत्काळ बिनशर्त व कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या ठरावावर भारतासह १९ देशांनी तटस्थ भूमिका घेत मतदान टाळले. स्पेनने हा ठराव मांडला होता.

संयुक्त राष्ट्रसंघ - गाझामध्ये तत्काळ बिनशर्त व कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या ठरावावर भारतासह १९ देशांनी तटस्थ भूमिका घेत मतदान टाळले. स्पेनने हा ठराव मांडला होता.

या ठरावात बिनशर्त कायमस्वरूपी युद्धबंदीसह हमास आणि इतर गटांनी ओलीस ठेवलेल्या सर्व नागरिकांची तत्काळ बिनशर्त सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर झालेल्या मतदानात भारत व इतर १९ देशांनी भाग घेतला नाही. १२ देशांनी विरोधात तर १४९ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.

‘नागरिकांची सुरक्षा व कायदेशीर तसेच मानवीय उत्तरदायित्वाचे रक्षण’ अशा शीर्षकाखाली हा ठराव मांडला होता. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी सांगितले, ‘गाझामध्ये बिघडत्या मानवीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा ठराव  आहे. भारताला यामुळे निश्चित चिंता आहे. नागरिकांच्या मृत्यूंबद्दल भारताच्या वतीने निषेधच आहे.’  यापूर्वीही इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारत अशा ठरावांपासून दूर राहिला आहे.

  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ