शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात भारत अपयशी, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा दावा

By admin | Updated: April 2, 2016 19:36 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात येऊन गेलेल्या पाकिस्तान तपास पथकाने पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा देण्यात भारत अपयशी ठरल्याचा दावा केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
इस्लामाबाद, दि. २ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात येऊन गेलेल्या पाकिस्तान तपास पथकाने पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा देण्यात भारत अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा हात आहे असं सिद्ध करणारा एकही पुरावा भारत देऊ शकलेला नाही अशी माहिती तपास पथकाने दिल्याचं वृत्त पाकिस्तानमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. 
 
पाकिस्तान तपास पथकाला पठाणकोटमधील एअरबेसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र तिथे फक्त 55 मिनिटे आम्हाला पाहणी करु दिली. इतक्या कमी वेळेत तपास पथक पुरावे गोळा करु शकत नाही अशी माहिती तपास पथकातील सुत्रांनी दिल्याचं जिओ न्यूजने वृत्त दिलं आहे. पाकिस्तान तपास पथकाला 29 मार्चला पठाणकोट एअरबेस जिथे हल्ला झाला त्याठिकाणी नेण्यात आलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिका-यांनी यावेळी त्यांना हल्ल्याची माहिती दिली होती.