शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

India China FaceOff: अमेरिका भडकली; चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या खोटेपणाची पिसंच काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 17:53 IST

तसेच चीन समुद्री वाहतुकीस धोका निर्माण करत आहे. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या झटापटीत शहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल अमेरिकेने दु:ख व्यक्त केले.

ठळक मुद्देशहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल अमेरिकेने दु:ख व्यक्त केलेपीपुल्स लिबरेशन आर्मीने भारतासोबत सीमेवर तणाव वाढवला आहेचीनच्या कम्युनिस्ट पार्टीवरही अमेरिकेने केले गंभीर आरोप

वॉश्गिंटन – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतर त्याचे पडसाद जागतिक देशांवरही उमटत आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर अमेरिकेने चीनवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी या घटनेचा निषेध करत अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवर तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पार्टीला धूर्त संबोधले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी चीन सरकारवर निशाणा साधत सांगितले की, चीनची कम्युनिस्ट पार्टी नाटोसारख्या संस्थेच्या माध्यमातून स्वतंत्र जगाला पुन्हा जुन्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अशाप्रकारचे नियम बनवून चीनला मदत करत आहेत. पीपुल्स लिबरेशन आर्मीने भारतासोबत सीमेवर तणाव वाढवला आहे. जो जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. चीन दक्षिण चीन समुद्रावर सैन्य वाढवत आहे, ते बेकायदेशीरपणे या क्षेत्रावर आपला दावा करत आहेत असं अमेरिकेने सांगितले.

तसेच चीन समुद्री वाहतुकीस धोका निर्माण करत आहे. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या झटापटीत शहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल अमेरिकेने दु:ख व्यक्त केले. पोम्पियो यांनी युरोप आणि चीनचं आव्हान या विषयावर एका व्हर्चुअल कार्यक्रमाला संबोधित करताना हे सांगितले. त्याचसोबत मागील काही वर्षापासून पाश्चिमात्य देशांना वाटत आहे की, चीनमधील कम्युनिस्ट पार्टी बदलू शकते. चीनी लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम आणि सुधार होऊ शकतो असं ते म्हणाले.

दरम्यान चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने या चांगल्या विचाराचा फायदा घेतला पाहिजे, जगाला दाखवून दिलं पाहिजे की, ते सहकार्याची भूमिका घेतात. चीनमधील माजी राजनेता डेंग शियाओपिंग म्हणायचे की, आपली ताकद लपवून ठेवा आणि योग्य वेळेची वाट पाहा, मी अनेकदा सांगितले की, हे काय चाललं आहे? हा खूप जटील प्रश्न आहे. ही कोणाची चूक नाही. मागील काही दशकं युरोपीय आणि अमेरिका कंपन्या चीनमध्ये मोठ्या अपेक्षेने गुंतवणूक करत आहेत असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पियो यांनी सांगितले. तसेच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने कोरोना व्हायरसबाबतही खोटी माहिती दिली. त्यामुळे जगभरात कोरोनाचा फैलाव झाला. हे लपवण्यासाठी डब्ल्यूएचओवर दबाव टाकला. ज्यामुळे लाखो लोकांचे जीव गेले आणि जागतिक अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचलं याचा पुनरुच्चार अमेरिकेने केला.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका