शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

India Vs Pakistan: भारताने अफगाणिस्तानसाठी पाककडे 'जमीन' मागितली; इम्रान खान म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 10:15 IST

India help to Afghanistan: भारताने अफगाणिस्तानला आधीपासून खूप मदत केली आहे. तिथे डॅम बांधणे, वीज निर्मिती करणे आदी कामे केलेली आहेत.

तालिबानच्या येण्याने अफगाणिस्तानचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील अर्थव्यवस्था कोलमडली असून लोकांना घरातच रहावे लागत असल्याने घरातील अन्नधान्य संपले आहे. यामुळे या लोकांची उपासमार होत आहे. भारताने तालिबानी राजवट बाजुला ठेवून अफगाणी नागरिकांना अन्न धान्याची मदत देऊ केली आहे. परंतू, ती पोहोचविण्यासाठी पाकिस्तानच्या जमिनीची गरज आहे. 

अफगाणिस्तानला अन्न-धान्य पोहोचविण्यासाठी भारताने पाकिस्तानकडे जमिन वापरण्यास देण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी भारत अफगाणिस्तानला गहू पोहोचविणार आहे. यासाठी पाकिस्तानने रस्ते मार्गे वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यावर शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भारताने अफगाणिस्तानला आधीपासून खूप मदत केली आहे. तिथे डॅम बांधणे, वीज निर्मिती करणे आदी कामे केलेली आहेत. यामध्ये भारत 10 लाख मेट्रिक टन गहू देण्याचे देखील आहे. यातील 50 हजार मेट्रिक टन गहू पाठविला जाणार आहे. मात्र दोन्ही देशांना जोडणारा मार्ग हा पाकिस्तानातून जातो. अटारी-वाघा बॉर्डरवरून हा गहू अफगाणिस्तानला पोहोचवायचा आहे. 

इम्रान खान यांच्या कार्यालयाने ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत भारत माणुसकीच्या नात्यातून अफगाणिस्तानला गहू पाठविणार आहे. अफगाणिस्तानच्या बंधूंसाठी पाकिस्तानची जमीन वापरण्यास देण्याचा विचार केला जाईल, असे म्हटले आहे.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानAfghanistanअफगाणिस्तान