शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:50 IST

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत, भारताने पाकिस्तानला देशाचा पाया कोणत्या वास्तवावर उभा आहे याची आठवण करून दिली.

पाकिस्तानी लष्कराने दोन दिवसापूर्वी आपल्याच देशातील एका गावावर बॉम्ब हल्ला केला. हा हल्ला खैबर पख्तूनख्वा येथे केला.यामध्ये निराधार आणि निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवर काल भारताने जगाचे लक्ष वेधले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या या कृतीकडे भारताने लक्ष वेधले. पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो लढाऊ विमानांचा वापर करून स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला करतो आणि त्यांची हत्या करतो', असे भारताने म्हटले आहे. 

Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक

२२ सप्टेंबरच्या रात्री पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील तिरह खोऱ्यात पाकिस्तानी सैन्याने बॉम्ब टाकले. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह तीस लोकांचा मृत्यू झाला. खैबर पख्तूनख्वा येथील स्थानिक प्रतिनिधींनी याला "जेट बॉम्बिंग" म्हटले आहे. चिखलात माखलेल्या मृत मुलांचे, खाटांवर मृतदेहांच्या रांगा असलेले फोटो हृदयद्रावक आहेत. ही निष्पाप मुले दहशतवादी होती का?, असा प्रश्न  स्थानिकांनी उपस्थित केला.

जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतील (UNHRC) भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करण्याचा आरोप केला. 

क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा जगासमोर पद्धतशीरपणे पर्दाफाश केला. "आमच्या भूभागाचा लोभ करण्याऐवजी, त्यांनी बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करावा आणि दहशतवाद निर्यात करण्यापासून, स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून आणि संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित दहशतवाद्यांना आश्रय देण्यापासून त्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, जी जीवनावश्यक आधारावर आहे", असंही क्षितिज त्यागी म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या या बैठकीत, क्षितिज त्यागी यांनी पुलवामा, उरी, पठाणकोट आणि मुंबईसह मागील हल्ल्यांचा तसेच पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्याचा उल्लेख केला. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या ढोंगीपणाकडेही लक्ष वेधले, त्यांनी पूर्वी अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता हे निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत