शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मानवी अस्तित्वालाच ‘एआय’मुळे धोका?; यूनोच्या सुरक्षा परिषदेत १८ जुलैला विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2023 06:42 IST

अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी एआयचा होणारा संभाव्य वापर व त्यातील जोखीम इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल.

संयुक्त राष्ट्र : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एएआय) नव्या तंत्रज्ञानामुळे पुढील काळात जगावर नेमके काय परिणाम होणार अशी प्रत्येकाच्या मनात भीती आहे. लोकांच्या मनात याबाबत कमालीची उत्सुकता आहे. एआयमुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत  संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) सुरक्षा परिषदेत प्रथमच चर्चा होणार आहे. त्यासाठी १८ जुलैला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी एआयचा होणारा संभाव्य वापर व त्यातील जोखीम इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. (वृत्तसंस्था)

माणूस परावलंबी होईल‘शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी एआयची आण्विक युद्धाच्या धोक्याशी तुलना केली आहे. एआयमुळे निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी जगाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले असल्याचे अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले होते. एआयच्या वापरामुळे माणूस अधिक परावलंबी होईल.

माणसाची सर्जनशीलता नष्ट हाेईल?माणसाचा मेंदू हा एक प्रकारचे जैविक यंत्रच आहे, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. यंत्राप्रमाणे माणसाच्या नैसर्गिक उत्क्रांतीलाही काही मर्यादा आहेत, असे म्हटले जाते. एआयचा वापर करून स्वयंविकास साधण्याचे प्रशिक्षण मिळालेली यंत्रे मानवजातीस कायमचे नष्ट करू शकतील किंवा गुलाम बनवतील, असे शास्त्रज्ञांना वाटते. एआयमुळे माणसाची विचारशक्ती संपण्याचा तसेच त्याची सर्जनशीलता संपुष्टात येण्याची ही शक्यता वर्तविली जाते. एआयचा भविष्यात पगडा वाढल्यास विविध शस्त्रांचा अनिर्बंध वापर वाढण्याचीही भीती आहे.एआयशी संबंधित अशा अनेक मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय