शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 09:20 IST

राहुल गांधी सोमवारी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमधील (Corpus Christi College in Cambridge University) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान राहुल गांधी यांनी भारताला राष्ट्र (राज्यांचा महासंघ) म्हणण्याचे आव्हान दिले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारताची तुलना युरोपशी केली. फरक एवढाच की तो केंद्रशासित प्रदेश नाही, असं ते म्हणाले.

केंब्रिज विद्यापीठातील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमधील इतिहासाच्या असोसिएट्स प्रोफेसर आणि फेलो डॉ. श्रुती कपिला यांच्याशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यादरम्यान, भारतातील सद्य परिस्थितीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. “राजकारण आणि धोरणात बदल करण्यासाठी आपल्या पक्षात तरुणांना दरवाजे खुले करत आहोत. तरुणांना एकत्रित करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्यांना आपला आवाज उठवता येईल. महात्मा गांधींची राजकारणाची शैली ही काळाची गरज आहे,” असंही ते म्हणाले.

“ऑगस्टमध्ये पक्षात निवडणुका होणार आहेत. पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल ते त्यात ठरेल,” असंही ते म्हणाले. चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या निधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना ते भावूक झआले. माझ्या जीवनातील सर्वात मोठा शिकलेला अनुभव हा माझ्या वडिलांचा मृत्यू होता, असंही ते म्हणाले. 

बेरोजगारीवरून निशाणादरम्यान, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. देशातील बेरोजगारीने विक्रम मोडले आहेत. खेडेगावात तसेच शहरांमध्ये बेरोजगारीने कहर केला आहे. एवढेच नाही तर राजस्थानच्या काँग्रेस सरकारने 'इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना' आणण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केले.

देशात बेरोजगारीने विक्रम मोडले आहेत. खेडेगावात तसेच शहरांमध्ये बेरोजगारीने कहर केला आहे. ४५ कोटींहून अधिक लोकांनी नोकरी मिळण्याची आशा सोडली आहे. २००५ मध्ये काँग्रेस पक्षाने मनरेगा आणली. यामध्ये किमान १०० दिवस कामाची हमी देऊन बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यात आल्याचंही त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केलं. राजस्थानच्या काँग्रेस सरकारनं ‘इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना’ आणली आहे. या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना १०० दिवसांची रोजगार हमी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndiaभारत