शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

ड्रॅगनची नवी चाल! अरुणाचल सीमेजवळ चीनने बांधला महामार्ग; भारताच्या सुरक्षेला मोठं आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:49 IST

दोन किलोमीटरचा बोगदाही, हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे.

बीजिंग : गलवान खोऱ्यात गेल्यावर्षी झालेल्या हिंसक संघर्षानंतर सैन्य मागे घेतल्याचा दावा करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ हालचालींना वेग दिला आहे. चीनने तिबेटच्या ईशान्येकडील दूर भागात महामार्ग बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा भाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असून, भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान बनू शकतो. या महामार्गावर दोन किलोमीटर लांब बोगदाही समाविष्ट आहे.

हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे. बिशिंग गाव अरुणाचल प्रदेशच्या गेलिंग सर्कलमध्ये मोडते. ते मॅकमोहन सीमेला स्पर्श करते. मॅकमोहन लाईन चीन आणि भारत यांच्यात प्रत्यक्ष सीमा चिन्हितकरते. चीन अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग समजत नाही आणि तो दक्षिण तिबेटमध्ये मोडतो, असा दावा करतो.हा महामार्ग भारतासोबत प्रत्यक्ष नियंंत्रण रेषेजवळ (एलएसी) रस्ते आणि बोगद्यांच्या निर्मितीच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा भाग आहे.  यामुळे चीनमधील दूर अंतरावरील भागही शहरे आणि विमानतळांशी जोडले जातील.

महामार्गामुळे काय परिणाम होणार?

महामार्ग सुरू झाल्यामुळे आता तिबेटचे शहरी भाग निंगची आणि सीमेला खेटून असलेले गाव यांच्यातील प्रवास फक्त आठ तासांचा असेल. असे समजले जाते की, चीनचा मोठ्या यारलुंग जांग्बो हायड्रो-पाॅवर प्रोजेक्टची योजना बनवण्यातही हा महामार्ग मोठी भूमिका पार पाडेल. तिबेटची यारलुंग जांग्बो नदी ही भारतात वाहून आल्यावर अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्र नदी बनते. येथून ही नदी बांगलादेशात जाते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश