शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

देशाचा कारभार हाकण्यास सरकारकडे पैसा नाही : इम्रान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 02:53 IST

‘आपण बदलले पाहिजे म्हणून कदाचित देवानेच हा पेचप्रसंग निर्माण केलेला असावा’, असे खान म्हणाले

इस्लामाबाद : देशाचा कारभार हाकण्यासाठी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ सरकारकडे पैसा नाही, असे पंतप्रधानइम्रान खान यांनी शुक्रवारी म्हटले. ‘आपण बदलले पाहिजे म्हणून कदाचित देवानेच हा पेचप्रसंग निर्माण केलेला असावा’, असेही खान म्हणाले.पूर्वीच्या सरकारने संपत्ती निर्माण करण्याऐवजी तोट्यात जाणारे प्रकल्प केले, असा ठपका खान यांनी नोकरशहांच्या कार्यक्रमात बोलताना ठेवला. ‘डॉन’ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खान म्हणाले, देशाच्या लोकसंख्येपैकी बहुतांश हे तरुण असून, ते नोकरीच्या शोधात आहेत. कर्जाच्या सापळ्यातून सरकारला बाहेर पडणे गरजेचे आहे, असे सांगून खान म्हणाले की, आम्ही आणि आमच्या देशाने बदलण्याची गरज आहे. सरकार जेव्हा लोकांची जबाबदारी स्वीकारते तेव्हा लोकांनीदेखील सरकार आपले असल्याचे मान्य केले पाहिजे. चौकशीदरम्यान कोणत्याही अधिकाऱ्याला अपमानित केले जाऊ नये, असे आदेश मी नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोला दिले होते. भलेही नोकरशहांना मी किंवा माझा पक्ष आवडत नसलो तरी ते जर देशासाठी काम करीत असतील, तर त्यांच्या पाठीशी मी उभा राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान