शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल की वाढेल? संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 21:07 IST

कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी, यासंदर्भात होत असलेल्या व्यापक वैज्ञानिक चर्चे विषयी माहिती दिली आहे. यात वातावरण बदलाचा विशेषतः गरमीच्या दिवसांचा कोरोना पसरण्याच्या वेगावर काय परिणाम होतो, यावर भाष्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंशोधक सांगतात, की इन्फ्लुएंझा आणि SARS सारखे आजार कमी तापमानात आणि आर्द्रतेत तयार होतात.अधिक तापमान आणि आर्द्रतेमध्ये एक टक्क्याने वाढ झाली, तर COVID-19चे रुग्ण तीन टक्क्याने कमी होतात.SARS-CoV-2वर वातावरण बदलाचा काय परिणाम होतो, हे 'सर्वसाधारणपणे आपल्या दैनंदीन व्यवहारांवरील निर्बंधांवरच अवलंबून आहे. 

टोरंटो : एकिकडे उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा वेग कमी होईल, असे बोलले जात आहे. मात्र, असे असतानाच एका अभ्यासात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की अधिक काळ उन्ह राहिल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढेल. मात्र, हे उन्हाच्या व्हायरसवरील परिणामांसंदर्भात नाही, तर लोकांच्या सवयींसंदर्भात म्हणण्यात आले आहे.

‘जिओग्राफिकल अॅनालेसिस’मध्ये छापून आलेल्या एका अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की उन्ह पडू लागल्याने लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. 

भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही

कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी, यासंदर्भात होत असलेल्या व्यापक वैज्ञानिक चर्चे विषयी माहिती दिली आहे. यात वातावरण बदलाचा विशेषतः गरमीच्या दिवसांचा कोरोना पसरण्याच्या वेगावर काय परिणाम होतो, यावर भाष्य करण्यात आले आहे.

संशोधक सांगतात, की इन्फ्लुएंझा आणि SARS सारखे आजार कमी तापमानात आणि आर्द्रतेत तयार होतात. तर COVID-19 पसरवणाऱ्या व्हायरस SARS-CoV-2संदर्भात फारशी माहिती नाही. तसेच अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर उघडण्याचा मोठा दबाव आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसांत, असे करणे योग्य ठरले का? हेदेखील अनेकांना जाणून घ्यायचे आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि प्रमुख अभ्यासक अंतोनियो पायेजा यांनी सांगितले, की SARS-CoV-2वर वातावरण बदलाचा काय परिणाम होतो, हे 'सर्वसाधारणपणे आपल्या दैनंदीन व्यवहारांवरील निर्बंधांवरच अवलंबून आहे. 

यासंशोधनात दिसून आले, की अधिक तापमान आणि आर्द्रतेमध्ये एक टक्क्याने वाढ झाली, तर COVID-19चे रुग्ण तीन टक्क्याने कमी होतात. याचाच दुसरा अर्थ, अधिक तापमानामुळे व्हायरसची क्षमता कमी होणे असाही होतो.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

संशोधकांनी म्हटले आहे, अधिक वेळ सूर्य राहिल्यानंतर अधिक रुग्ण वाढलेले दिसत आहेत. संसोधक म्हणतात, की याचा संबंध मानवाच्या व्यवहाराशी असू शकतो. कारण अधिक वेळ दिवस राहिल्याने लोक लॉकडाउनच्या नियमांचे पालन करत नाहीत आणि घराबाहेर पडतात. हेही यामागचे एक कारण असू शकते.

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस