शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिरियामध्ये नागरी युद्धात ३,८०,००० जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 04:33 IST

सिरियामध्ये मागील ९ वर्षे नागरी युद्ध सुरू असून, यात ३,८०,००० जण ठार झाले आहेत.

बैरूत : सिरियामध्ये मागील ९ वर्षे नागरी युद्ध सुरू असून, यात ३,८०,००० जण ठार झाले आहेत. यात १,१५,००० नागरिकांचा समावेश आहे. मानवी हक्क सिरियन मंडळाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. मृतांमध्ये २२,००० बालके व १३,००० पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे.दारा या शहरात १५ मार्च २०११ रोजी सरकारविरोधी आंदोलन चिघळल्यानंतर या देशातील स्थिती कायम बिघडलेलीच आहे. दारामधील आंदोलनाचे लोण देशाच्या इतर भागांमध्ये गेले व सर्वत्र स्थिती अस्थिरतेची झाली. जिहादी आणि परकीय शक्ती यांच्या बहुआघाडीय सशस्त्र संघर्षात अब्जावधी डॉलर्सचे नुकसानही झाले आहे. ब्रिटनमधील मानवी हक्क मंडळाने मागील वर्षीच्या मार्चमध्ये मृतांची संख्या ३,७०,००० असल्याचे जाहीर केले होते.नव्याने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये १,२८,००० पेक्षा अधिक सिरिया व बिगर-सिरिया समर्थक शासन सेनानींचा समावेश आहे. यात सर्वाधिक सिरियाचे सैनिक आहेत. तथापि, यात लेबनानी शिया समूह हिजबउल्लाहच्या १,६८२ जणांचा समावेश आहे. हा समूह २०१३ पासून सिरियात लढा देत आहे.युद्धात विरोधी व कुर्दीशच्या नेतृत्वाखालील ६९,००० पेक्षा जास्त ठार झाले आहेत. या संघर्षात ६७,००० पेक्षा जास्त जिहादी ठार झाले आहेत. त्यात मुख्य रूपाने आयएस व हयात तरहीर अल-शाम (एचटीएस)चा समावेश आहे.