शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास चीन इच्छूक - हुआ चुनयिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 23:45 IST

चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले.

नवी दिल्ली - चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले. भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी प्रथमच भारत-चीन सीमेवरील सिक्कीमजवळील नाथूला भागाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, त्यांना नमस्ते म्हणायलाही त्यांनी शिकवले. यावेळी चीनने सीमेवरील शांततेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, नाथूला येथील चीनच्या अग्रणी चौक्यांना भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेली भेट ही 1890 मध्ये ब्रिटन आणि चीन या दोन्ही देशांमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार झाली आहे. यावर्षी सिक्कीममधील भारत-चीन सीमा तयार करण्यात आली होती. त्यामुळे या ऐतिहासिक करारानुसार, भारतीय संरक्षण मंत्र्यांचा दौरा हा आदर्श दौरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या करारानुसार आणि सध्याच्या प्रासंगिक करारांनुसार चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चुनयिंग यांनी स्पष्ट केले.पेइचिंग आणि डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर १८९० मध्ये ब्रिटन-चीन कराराचा दाखला देताना चीनने म्हटले की, सिक्कीम भागात तिबेटसोबत सीमेची निश्चिती या करारानुसारच झाली होती. मात्र, या सीमेचा वाद आता मिटला आहे. त्याचबरोबर सीतारामन यांचा नाथूला दौरा हा डोकलाम वादानंतर द्विपक्षीय संबंधांना सुधारण्याच्यादृष्टीने चांगले पाऊल आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन