शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास चीन इच्छूक - हुआ चुनयिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 23:45 IST

चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले.

नवी दिल्ली - चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले. भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी प्रथमच भारत-चीन सीमेवरील सिक्कीमजवळील नाथूला भागाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, त्यांना नमस्ते म्हणायलाही त्यांनी शिकवले. यावेळी चीनने सीमेवरील शांततेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, नाथूला येथील चीनच्या अग्रणी चौक्यांना भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेली भेट ही 1890 मध्ये ब्रिटन आणि चीन या दोन्ही देशांमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार झाली आहे. यावर्षी सिक्कीममधील भारत-चीन सीमा तयार करण्यात आली होती. त्यामुळे या ऐतिहासिक करारानुसार, भारतीय संरक्षण मंत्र्यांचा दौरा हा आदर्श दौरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या करारानुसार आणि सध्याच्या प्रासंगिक करारांनुसार चीन भारतीय सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यास इच्छूक असल्याचे चुनयिंग यांनी स्पष्ट केले.पेइचिंग आणि डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर १८९० मध्ये ब्रिटन-चीन कराराचा दाखला देताना चीनने म्हटले की, सिक्कीम भागात तिबेटसोबत सीमेची निश्चिती या करारानुसारच झाली होती. मात्र, या सीमेचा वाद आता मिटला आहे. त्याचबरोबर सीतारामन यांचा नाथूला दौरा हा डोकलाम वादानंतर द्विपक्षीय संबंधांना सुधारण्याच्यादृष्टीने चांगले पाऊल आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन