शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 17:40 IST

अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे, या तिबेटियन तरुणांना पीएलएमध्ये सामील होण्यासाठी लॉयल्टी टेस्टमधूनही जावे लागणार आहे.

आता चीनने तिबेटीयन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवायला सुरुवात केली आहे. चीनने प्रत्येक तिबेटियन कुटुंबातील एका सदस्याला सैनिक बनवणे अनिवार्य केले आहे. या सैनिकांची भरती पीपल्स लिब्रेशन आर्मीमध्ये करण्यात येणार आहे. बोलले जाते, की या तिबेटियन सैनिकांचा वापर चीन लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर अर्थात एलएसीवर भारताविरुद्ध करायच्या तयारीत आहे. 

अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे, या तिबेटियन तरुणांना पीएलएमध्ये सामील होण्यासाठी लॉयल्टी टेस्टमधूनही जावे लागणार आहे. 'India Today'ने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे, की एलएसीवर आपली स्थिती कुठल्याही स्थितीत मजबूत करण्यासाठी चीन धडपडत आहे. यामुळेच, चीनने प्रत्येक तिबेटीय कुटुंबातून एक सदस्य पीएलएमध्ये भरती होने अनिवार्य केले आहे. नव्हे तसे फर्मानच सोडले आहे. असेही बोलले जाते, की चीन या तिबेटी सैनिकांना एलएसीजवळ म्हणजेच लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तैनात करणार आहे.

CPEC आमच्या भूमीवर, काम त्वरित बंद करा; चीन-पाकिस्तानला भारताचा कडक इशारा

ज्या तिबेटी सैनिकांची नियुक्ती चीन आपल्यासैन्यात करत आहे, ते सर्व चीनमध्येच राहतात. सूत्रांच्या हवाल्याने मांध्यमांमध्ये प्रसिद्द झालेल्या वृत्तांनुसार, अशा स्वरुपाची गुप्त माहिती मिळाली आहे, की चिनी आर्मी तिबेटियन तरुणांची भरती करत आहे आणि एलएसीवर स्पेशल ऑपरेशन्सची तयारीही सुरू आहे. त्यामुले या नव्या सैनिकांचा रेग्यूलर अभ्यास सुरू आहे.

याअंतर्गत तिबेटीयन सैनिकांना चिनी भाषा शिकण्यासाठी सांगण्यात येत आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि पार्टीचे नियम सर्वाच्च असल्याचे मानण्यास सांगण्यात येत आहे. मग ते दलाई लामा का असेना. 

 

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगIndiaभारतladakhलडाख