शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

'मी पंतप्रधान झालो तर संबंध सुधारतील'; कॅनडाचा 'हा' ताकदवान नेता भारताच्या पाठीशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 07:59 IST

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारचा संबंध असल्याचा दावा केला आहे.

गेल्या काही दिवसापासून कॅनडा आणि भारत या दोन देशाचे संबंध बिघडले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर  खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारचा संबंध असल्याचा आरोप केला आहे, यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. दरम्यान, भारताशी बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी मोठे विधान केले आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा निषेध केला असून ते कॅनडाचे पंतप्रधान झाल्यास भारतासोबतचे संबंध पूर्ववत करतील, असं ते म्हणाले. “आम्हाला भारत सरकारसोबत व्यावसायिक संबंध हवे आहेत. भारत ही पृथ्वीवरील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपले मतभेद असणे आणि एकमेकांना जबाबदार धरणे ठीक आहे, पण आपल्याला व्यावसायिक संबंध ठेवायला हवे. मी या देशाचा पंतप्रधान झाल्यावर ते पुनर्संचयित करेन, असं पियरे पॉइलीव्हरे म्हणाले.

हल्ले वाढले, २ ओलीस सुटले; गाझावर इस्रायली हवाई मोहीम तीव्र, २४ तासांत ७०० हून अधिक मृत्यू

भारतातून ४१ कॅनेडियन मुत्सद्दी माघारी घेण्याबाबत पॉइलिव्हरे यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ट्रुडो यांच्यावर आरोप केले. असेहीपॉइलिव्हरे म्हणाले की, कॅनडा आता भारतासह जगातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शक्तीशी मोठ्या वादात आहे."माझा विश्वास आहे की जे लोक मालमत्तेचे नुकसान करतात किंवा हिंदू मंदिरांमध्ये नुकसान करतात त्यांना इतर प्रकरणांप्रमाणेच गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागेल." 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबंध असल्याचा दावा केल्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत. जून महिन्यात कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी निज्जरची हत्या केली होती.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारत