शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

कॅनडाचे पुन्हा भारतावर गंभीर आरोप! परराष्ट्र मंत्रालयाने दिले चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 19:39 IST

गेल्या वर्षी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले.

गेल्या वर्षी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या भारत सरकारच्या इशाऱ्यावर करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. यानंतर दोन्ही देशांकडून आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत असतानाच कॅनडाने पुन्हा एकदा भारतावर नवा आरोप केला आहे. त्यांच्या देशात सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये भारत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॅनडा सरकारकडून करण्यात आला होता. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि ते निराधार असल्याचे म्हटले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,'परकीय हस्तक्षेपाची चौकशी करणाऱ्या कॅनेडियन कमिशनचे मीडिया रिपोर्ट्स आम्ही पाहिले आहेत. कॅनडाच्या निवडणुकीत भारताच्या हस्तक्षेपाचे असे निराधार आरोप आम्ही ठामपणे नाकारतो, इतर देशांच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करणे हे भारत सरकारचे धोरण नाही.

पाकिस्तान: मतदान सुरु असतानाच दहशतवादी हल्ला, निवडणूक कर्तव्यावर असलेले ४ पोलीस ठार

रणधीर जैस्वाल म्हणाले, 'येथे परिस्थिती उलट आहे. किंबहुना, याच्या अगदी उलट, कॅनडा आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. आम्ही त्यांच्यासोबत हा मुद्दा नियमितपणे मांडत आहोत आणि आम्ही कॅनडाला आमच्या मुख्य चिंता दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यास सांगत आहोत.

कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस, देशाची सर्वोच्च विदेशी गुप्तचर संस्था, नुकत्याच एका अहवालात आरोप केला आहे की, भारत देशाच्या निवडणुकीत संभाव्य हस्तक्षेप करत आहे. अहवालात भारताला “परकीय हस्तक्षेपाचा धोका” असे वर्णन केले आहे आणि “कॅनडाच्या मजबूत लोकशाही संस्था आणि प्रक्रियांचे रक्षण करण्यासाठी” सरकारने आणखी काही करण्याचे निर्देश दिले आहेत. चीन आणि रशिया हे इतर दोन देश आहेत ज्यांना कॅनडाच्या राजकारणात हस्तक्षेप केल्याच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Canadaकॅनडा