शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतापेक्षा चांगली; हंगामी सरकारमधील मंत्र्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:32 IST

"बांगलादेश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, कट्टरतावादी नाही," असेही मंत्री

Bangladesh Minorities, India: बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर हंगामी सरकार स्थापन झाले आहे. याच सरकारमधील अल्पसंख्याक व्यवहार मंत्री खालिद हुसेन हे देशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल बोलले. क्रांती आणि राजकीय बदल घडत असताना अशी परिस्थिती निर्माण होते. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गैरप्रकार करणारे समाजकंटक सक्रिय होऊ शकतात. हे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतातील अल्पसंख्याकांपेक्षा चांगली आहे. बांगलादेशात जातीय सलोखा राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

"अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराची प्रकरणे फार मोठी नाहीत. बांगलादेशी हिंदूंचा सरकारवर विश्वास आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एकही हिंदू बांगलादेशातून भारतात गेला नाही. यावरूनच बांगलादेशात त्यांना सुरक्षित वाटते हे दिसून येते. जन्माष्टमी आणि दुर्गापूजेदरम्यान सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेची कोणतीही समस्या नाही. बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतातील अल्पसंख्याकांपेक्षा चांगली आहे," असे सडेतोड मत त्यांनी व्यक्त केले.

"बांगलादेश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, कट्टरतावादी नाही. बांगलादेशी राज्यघटना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व धार्मिक धर्माच्या नागरिकांना समान अधिकार प्रदान करते. देशातील धार्मिक व्यवहार मंत्रालयाने हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन लोकांसाठी कल्याण ट्रस्ट तयार केले आहेत. जातीय सलोखा राखण्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करत आहोत. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी बांगलादेशातील उपजिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत," असेही ते म्हणाले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतministerमंत्री