शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 22:02 IST

या मच्छिमारांविरोधातील खटलेही मागे घेतले जाणार आहेत.

Bangladesh News : सुमारे अडीच महिन्यांपूर्वी बांग्लादेश तटरक्षक दलाने पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील काकद्वीप येथून बांग्लादेशच्या हद्दीत शिरलेल्या 95 भारतीय मच्छीमारांना अटक केली होती होते. पण, आता भारताच्या इशाऱ्यानंतर बांग्लादेशातील मोहम्मद युनूस सरकारने कैद केलेल्या त्या सर्व मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. 

खटले मागे घेणारयापूर्वी गुरुवारी बांग्लादेशच्या गृह मंत्रालयाच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपसचिव लुत्फुन नाहर यांनी एका अधिसूचनेत सांगितले होते की, बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने सागरी मत्स्यपालन कायदा, 2020 अंतर्गत 95 मच्छिमारांविरोधात दाखल केलेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मच्छिमारांकडून जप्त केलेले सहा ट्रॉलर्सही(बोटी) परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जींनी उपस्थित केला होता मुद्दा मच्छिमारांच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना भारतात परत आणण्यासाठी कारवाई करण्याबाबत बोलल्या होत्या. राज्याच्या बाजूने केंद्र सरकारचेही लक्ष वेधण्यात आले. यानंतर आता अखेर बांग्लादेश सरकारने त्या 95 मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारदेखील भारतात अडकलेल्या 90 बांग्लादेशी मच्छिमारांना सोडण्याची तयारी करत आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतwest bengalपश्चिम बंगाल