शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

'पुढच्या महिन्यात पाकिस्तानातून भारतात परतणार अंजू', पती नसरुल्लाहचा दावा, सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 02:34 IST

राजस्थानातील अल्वर येथील रहिवासी असलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिची नवी ओळख फातिमा अशी आहे. तिने 25 जुलैला आपला 29 वर्षीय बॉयफ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न केले.

भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू पुढील महिन्यात पुन्हा भारतात परतणार असल्याचा दावा, तिचा नवा पती नसरुल्लाहने केला आहे. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून, तिला तिच्या दोन्ही मुलांची प्रचंड आठवण येत आहे. यामुळे ती पुढच्या महिन्यात भारतात परत आहे, असे नसरुल्लाहने म्हटले आहे.

राजस्थानातील अल्वर येथील रहिवासी असलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिची नवी ओळख फातिमा अशी आहे. तिने 25 जुलैला आपला 29 वर्षीय बॉयफ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न केले. नसरुल्लाहचे घर खैबर पख्तूनख्वाच्या अप्पर दिर जिल्ह्यात आहे. हे दोघेही 2019 मध्ये फेसबुक फ्रेंड बनले होते.

पीटीआय या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नसरुल्लाह म्हणाला, ''फातिमा (अंजू) पुढील महिण्यात भारतात परतत आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून, तिला तिच्या मुलांची प्रचंड आठवण येत आहे. यामुळे परतण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही."

अंजूचे पहिले लग्न राजस्थानातील रहिवासी अरविंदसोबत झाले होते. त्यांना 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगाही आहे. नसरुल्लाह म्हणाला, अंजूचे मानसिक आरोग्य चांगले रहावे, अशी माझी इच्छा आहे. यामुळे तिने तिच्या मुलांना भेटण्यासाठी तिच्या देशात जाणेच योग्य ठरेल. पाकिस्तानातील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती परतेल.

तसेच, या प्रक्रियेला काही वेळ लागेल. ती साधारणपणे पुढील महिन्यात भारतात पोहोचेल. तर व्हिसा मिळाला तर आपणही भारतात येऊ. अंजू आणि नसरुल्लाह गेल्या महिन्यात लग्नानंतर पहिल्यांदाच पेशावरला गेले होते. त्यांनी तेथे दिवंगत दिलीप कुमार आणि शाहरुख खानची घरं पाहिली. अंजू म्हणाली, मी काही पश्तो शब्दही शिकले आहेत. एवढेच नाही, तर येथे येण्यापूर्वी मलावाटले नव्हते की, मला येथे एवढी प्रसिद्धी मिळेल, असेही अंजू म्हणाली.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानIndiaभारतRajasthanराजस्थान