शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"मी देशासोबत गद्दारी केली नाही, भारताची शत्रू नाही, मलाही जगण्याचा अधिकार पण पाकिस्तान..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:05 IST

भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू आता नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात फिरत आहे.

भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू आता नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात फिरत आहे. अंजूने ब्लॉगर ताहिर खानशी संवाद साधला. मी माझ्या देशासोबत कोणतीही गद्दारी केलेली नाही. भारत माझी आई आहे आणि माझा जन्म तिथे झाला. पण पाकिस्तानचे लोकही खूप चांगले आहेत, इथे सकारात्मक वातावरण आहे. नसरुल्लासोबतही भारतात येईन असं अंजूने म्हटलं आहे.

अंजू आणि नसरुल्ला इस्लामाबाद, ब्लॉगरच्या रिसॉर्टमध्ये गेले होते. तेव्हा ब्लॉगर ताहिर खानशी त्यांनी संवाद साधला. ताहिर खान यांच्याशी बोलताना अंजू म्हणाली की मी देशाशी गद्दारी केली नाही, मुलांचाही विश्वासघात केला नाही. पाकिस्तान कसं वाटतं हे विचारलं तेव्हा अंजूने उत्तर दिले की "येथे सर्व काही सकारात्मक आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे आणि नसरुल्लाह देखील माझ्याबद्दल पूर्णपणे सकारात्मक आहेत."

"भारतातील लोक म्हणतात की, मी येथे य़ेऊन पाकिस्तानची स्तुती करत आहे, परंतु दोन्ही देशातील लोकांमध्ये द्वेष नाही. पूर्वी भारत आणि पाकिस्तान एक होते, एकच जमीन होती. सीमा नंतर केल्या जातात. माझं भारतावर प्रेम आहे आणि मी भारतात जाणार आहे. माझ्यासाठी सकारात्मक विचार करा" असे आवाहनही तिने देशवासीयांना केले आहे. "मी भारताची शत्रू नाही, मी सुद्धा एक माणूस आहे. मलाही जगण्याचा अधिकार आहे."

"इथले लोक भारताला शत्रू मानत नाहीत हे मी इथे पाहिले आहे. माझेही माझ्या भूमीवर प्रेम आहे आणि भारत माझी आई आहे. माझा जन्म भारतात झाला. लोकांनी खूप द्वेष केला आहे. युद्ध लढले आणि आता येथे प्रेम जगले पाहिजे" असं अंजू म्हणते. ब्लॉगर ताहिर खानने अंजूशी बोलताना सांगितले की, त्याला भारतीय क्रिकेटर विराट कोहली आवडतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान