शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:35 IST

युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या कामगारांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी रशियाने २०२५ च्या अखेरीस भारतातून १० लाख कामगारांना बोलावण्याची योजना आखली आहे.

रशियामधूनभारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. रशियामध्ये गेल्या काही दिवसांपासून कामगारांची कमतरता आहे. रशियाने २०२५ च्या अखेरीस भारतातून १० लाख कामगारांना बोलावण्याची योजना आखली आहे. युक्रेन युद्धामुळे रशियामध्ये कामगारांची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रमुख आंद्रेई बेसेदिन यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या संदर्भात भारतासोबत करार अंतिम झाला आहे. २०२५ पर्यंत १० लाख भारतीय कामगार रशियात, विशेषतः स्वेर्दलोव्हस्क प्रदेशात पोहोचतील. इतकेच नाही तर भारतीय कामगारांना मदत करण्यासाठी स्वेर्दलोव्हस्कची राजधानी येकातेरिनबर्गमध्ये एक नवीन भारतीय दूतावास देखील उघडणार आहे.

रशियाचा स्वेर्दलोव्हस्क प्रदेश हे उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. धातू आणि यंत्रसामग्रीशी संबंधित कारखान्यांमध्ये कामगारांची मोठी कमतरता आहे. बेसेदिन यांच्या मते, युक्रेन युद्धामुळे रशियन कारखान्यात काम करत नाहीत. अशा परिस्थितीत, भारतातील मेहनती आणि कुशल कामगार ही पोकळी भरून काढू शकतात. येकातेरिनबर्ग शहर ट्रान्स-सायबेरियन रेल्वेद्वारे युरोप आणि आशियाला जोडणारे एक प्रमुख लॉजिस्टिक्स हब बनत आहे. यासोबतच, हे शहर आर्क्टिक विकासातही मोठी भूमिका बजावेल. भारतीय कामगारांना येथे धातू आणि यंत्रसामग्री उद्योगात मोठी संधी मिळेल.

थंड आव्हान असेल...

येकातेरिनबर्गचे हवामान भारतीयांसाठी एक कठीण काम असू शकते. उन्हाळ्यात तेथील तापमान २४ अंशांपर्यंत राहते, पण हिवाळ्यात ते -१७ अंशांपर्यंत खाली जाते. ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत बर्फ पडलेला असतो. बहुतेक भारतीय कामगारांना मध्य पूर्वेतील उष्ण हवामानात काम करण्याची सवय असते, त्यामुळे रशियाची थंडी त्यांच्यासाठी एक नवीन आव्हान असेल. याशिवाय, जे शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणे देखील कठीण होऊ शकते. रशियामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे उबदार कपडे सहज उपलब्ध आहेत.

भारताव्यतिरिक्त, श्रीलंका, उत्तर कोरियातील लोकांनाही संधी

रशिया फक्त भारतावर अवलंबून नाही. बेसेदिन म्हणाले की, श्रीलंका आणि उत्तर कोरियामधूनही कामगार आणण्याची योजना आहे. उत्तर कोरियातील कामगार खूप मेहनती आहेत. पण भारतीय आणि श्रीलंकेतील कामगारांना रशियामध्ये जुळवून घेणे सोपे होणार नाही. रशियाला आधीच ताजिकिस्तान, उझबेकिस्तान सारख्या माजी सोव्हिएत देशांमधील कामगारांसोबत काम करण्याची सवय आहे, त्यांना रशियन भाषा आणि संस्कृती समजते. 

टॅग्स :russiaरशियाIndiaभारत