शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 08:58 IST

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी देखील मुनीर यांची री ओढत भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्ताचे सेनाप्रमुख आसिम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी भारताला युद्धाचा इशारा दिला होता. यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी देखील मुनीर यांची री ओढत भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. जर भारताने सिंधु जल करार स्थगित करून ठेवला आणि नदीवर बांध उभारला तर पाकिस्तान पुन्हा भारताविरुद्ध युद्ध पुकारेल, असा इशारा बिलावल भुट्टो यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या जनतेने समर्थन द्यावे, असे आवाहन देखील केले आहे. 

बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानच्या जनतेला आवाहन करताना म्हटले की, "आम्हाला पाकिस्तानच्या जनतेच्या समर्थनाची गरज आहे. आपल्याला मोदींविरोधात आवाज उठवायचा आहे, ज्यामुळे आपण हा अन्याय थांबवू शकू. आपल्या जनतेत इतकी ताकद आहे की, आपण यांचा सहज सामना करू शकतो आणि आपल्या हक्काच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून परत मिळवू शकतो."  

पाकला शांतता, तर भारताला युद्ध हवे!बिलावल भुट्टो पुढे म्हणाले की, "पाकिस्तानने कधीच युद्धाची सुरुवात केली नाही. आपण नेहमीच शांतता आणि अहिंसेचे पालन केले. पाकिस्तानचे नेते जिथेही गेले, तिथे त्यांनी नेहमीच शांतीचे समर्थन केले. पण, भारताने युद्धाच्या गोष्टी केल्या. पण, जर युद्ध झाले तर आम्ही या शाह अब्दुल यांच्या भूमीवरून हे सांगू इच्छितो की, आम्ही मागे हटणार नाही, आम्ही झुकणार नाही. जर, भारताने हल्ला करायचा विचार केला तर, पाकिस्तानच्या प्रत्येक गावातील व्यक्ती याचा सामना करायला तयार आहे. यात आम्ही भारताला नक्की हरवू."

आसिम मुनीरने दिली अणु हल्ल्याची धमकीसध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पाक सेना प्रमुख आसिम मुनीर यांनी एक कार्यक्रमादरम्यान भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. सिंधु पाणी कराराचा उल्लेख करत आसिम मुनीर म्हणाले की, आमचा देश परमाणु संपन्न आहे. जर, आम्हाला बुडवायचा प्रयत्न केला, तर आम्ही सोबत अर्धे जग घेऊन बुडू. मुनीर इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भारताला धमकी देत म्हटले की, जर भारताने सिंधुवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तो मिसाईलने उडवून टाकू."

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी